लाभक्षेत्र दाखला देण्यासाठी लाच मागणाऱ्या कालवा निरीक्षक विजय गिरधर पाटील (वय ५७, हतनूर कॉलनी, चोपडा) यास लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. ...
सातगाव डोंगरी परिसरात अतिवृष्टी झाल्याने, बामणी नदीचा प्रवाह शेतात वळल्याने, अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील तोंडी घास आलेल्या उभ्या कपाशीचे पीक वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ...
सहा आठवड्यापासून धो-धो पाऊस होत आहे. त्यामुळे शेतात कायम पाणी साचल्याने कांद्याची रोपे, कापूस, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, मका या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने उत्पादन हातातून गेले आहे. ...