जळगाव - एसएसबीटी महाविद्यालयात नुकत्याच परिसर मुलाखती पार पडल्या़ यामध्ये महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे़ नेपचूनस पॉवर ... ...
लोणावळा स्थित मनशक्ती केंद्रातर्फे दरवर्षी स्वामी विद्यानानंद यांच्या कृतज्ञता स्मरण दिनानिमित्त ज्ञानप्रकाश यात्रेचे आयोजन केले जाते. यावर्षी ही यात्रा चाळीसगाव येथे १९ ते २२ दरम्यान येत असून चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
जळगाव : ३९ हजार रूपयांच्या ग्रामनिधीच्या धनादेशावर जिल्हा परिषदेच्या एकाही अधिकाऱ्याची स्वाक्षरी नसल्याने फेकरी ग्रामपंचायत गोंधळात पडली़या प्रकाबाबत जिल्हा ... ...