शिक्षणातून समाजात उत्तमपणे वागायला शिकवणे, उत्तम नागरिक निर्माण करणे हे शिकवले गेले पाहिजे, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.के.बी.पाटील यांनी केले. ...
संविधान हाच आपला धर्म असून त्याचा आदर करा. नागरिकांनी कर्तव्ये समजून घ्यावी. चांगल्या बाजूने उभे राहणे हे विचारी माणसांचे काम आहे. जात निघाली की धर्म निघेल. मग मानव जन्म सुसह्य होईल, असे मत प्राचार्य डॉ.एल.ए.पाटील यांनी केले. ...
राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता यावी म्हणून श्रीक्षेत्र पद्मालय येथील गणपतीला पायी चालत येण्याचा नवस फेडण्यासाठी येथील महाविकास आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी चक्क नेरी ते पद्मालय पायीयात्रा काढली होती. ...