उत्साह, जल्लोष आणि भारलेल्या वातावरणात नुकताच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा युवारंग महोत्सव नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे पार पडला़ पाच दिवस तरुणाईचे होते़ हे पाचही दिवस अक्षरश: तरुणाईने गाजविले़ यात कलाकारांना डोक्यावर घेतल ...
अवघ्या वारकरी संप्रदायात श्री संत आदिशक्ती मुक्ताई यांची जी आरती म्हटली जाते त्या आरतीचे रचयिता म्हणून माझी म्हणजेच अॅड.गोपाल दशरथ चौधरी अशी ओळख असली तरी मुक्ताईरचित अभंगांचा अर्थ सोप्या स्वरूपात सांगण्याचे भाग्यदेखील मला मुक्ताई कृपेने लाभले आहे. त ...
नर्मदे हर ! ‘निमार अभ्युदय रुरल मॅनेजमेंट अॅण्ड डेव्हलपमेंट असोसिएशन’ अर्थात ‘नर्मदा’ या संस्थेला जळगाव येथे २६ जानेवारी रोजी ‘अविनाशी पुरस्कारा’ने सन्मानित केले जाणार आहे. या संस्थेच्या वतीने नर्मदा किनारी पूर्ण वेळ काम करणाऱ्या भारती ठाकूर यांच्या ...
सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांमधील हा पैलू विकसित करणे हे शिक्षण व्यवस्थेपुढील आव्हान आहे, असे प्रतिपादन श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आयोजित ‘गाडगेबाबा व्याख्यानमाला’ दरम्यान वयाच्या तिशीत पेटंटचे विश्वविक्रम करणारे, २ ...
राष्ट्रीय मतदार दिवसाच्या औचित्याने सर्वांनी प्रतिज्ञा करूया आणि आपल्या या भारताच्या लोकशाहीला बळकटी आणूया, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी व्यक्त केले. ...