शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

दुष्काळीस्थितीचा अंतिम अहवाल सादर करण्यासाठी सोमवारी जळगावात समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:19 PM

१३ तालुके गंभीर दुष्काळाच्या निकषात पात्र

जळगाव : जिल्ह्यात दुष्काळ घोषित करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीची बैठक २२ आॅक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.जिल्ह्यात पावसाने मोठ्या प्रमाणावर खंड दिल्याने व केवळ ६३.८ पाऊस झाल्याने जिल्हा दुष्काळी जाहीर करण्याची मागणी होत असताना केंद्र शासनाच्या दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार राज्य शासनाने पद्धती तयार केली आहे. त्याअनुषंगाने निकष लावून दुष्काळ घोषीत करण्यात येणार आहे. जिल्ह्यात १३ तालुके गंभीर दुष्काळाच्या निकषात पात्र ठरले आहेत.यामध्ये जिल्ह्यात दुष्काळ घोषित करण्यासंदर्भात जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समिती स्थापन करण्यात आली आहे. दुष्काळ घोषित करण्याबाबतच्या निर्देशानुसार या समितीने अंतिम अहवाल सादर करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली २२ आॅक्टोबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे.या संदर्भात अपर जिल्हाधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, जलसंपदा विभाग, महावितरण, भूजल सर्वेक्षण, कृषी अधिकारी, जि.प. कृषी विभाग, वन विभाग, पशू संवर्धन विभाग यांना पत्र देऊन निमंंत्रित करण्यात आले असल्याची माहिती समितीचे सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी दिली.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईJalgaonजळगाव