शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
3
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
5
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
6
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
7
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
8
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
9
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
10
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
11
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
12
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
13
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
14
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
15
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
16
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
17
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
18
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
19
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
20
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

समाजाला दिशा देणारे साहित्य हेच खरे समाज परिवर्तनाचे साधन - प्रा.डॉ.किसन पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 6:53 PM

समाजाला दिशा देणारे साहित्य हेच खरे समाज परिवर्तनाचे साधन असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.किसन पाटील यांनी केले.

ठळक मुद्देव्ही.एस.नाईक महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन'सातपुडा' वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन

रावेर, जि.जळगाव : महाविद्यालयीन जीवनात वाङ्मय मंडळ हा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा उपक्रम असून, लेखकाच्या अनुभूतीतूनच साहित्य आकाराला येते. कवयित्री बहिणाबाई चौधरी या निरक्षर असताना त्यांच्या नावाने विद्यापीठ नावारूपाला येणे ही अनन्यसाधारण बाब आहे. समाजाला दिशा देणारे साहित्य हेच खरे समाज परिवर्तनाचे साधन असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.किसन पाटील यांनी केले.व्ही.एस.नाईक महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.पी.व्ही. दलाल होते. प्रारंभी महाविद्यालयाच्या 'सातपुडा' या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन प्राचार्य डॉ.किसन पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अधिसभा सदस्य प्रा.डॉ.ए.जी. पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल राधा मनोहर पाटील व लीना प्रवीणकुमार मानकरे यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा.डॉ.गणपतराव ढेंबरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला .प्रमुख पाहुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य प्रा.डॉ.ए.जी.पाटील म्हणाले, साहित्य, समाज आणि संस्कृतीचा अभ्यास महत्त्वाचा असून समाजाची अभिरुची साहित्याच्या स्वरूपामुळे लक्षात येते. समाज जीवनाचे चित्रण साहित्य करते .प्रास्ताविक प्रा ढोंबरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस.डी. धापसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा.एस.बी. गव्हाड यांनी केले. स्वागत गीत लीना मानकरे हिने म्हटले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील ज्येष्ठ प्रा.डॉ.जे.एम.पाटील, प्रा.एम.एस.पाटील, प्रा.डॉ.एस.जी.चिंचोरे उपस्थित होते.

टॅग्स :literatureसाहित्यRaverरावेर