शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

शेतकऱ्यांच्या योजनांकडे दुर्लक्ष करणाºया एजन्सीला वठणीवर आणू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 12:09 IST

जळगाव : शासनाकडून राबविण्यात येणाºया विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम खासगी संस्थावर सोपविलेले असते. ज्या एजन्सी शेतकºयांचा योजनांकडे दुर्लक्ष ...

जळगाव : शासनाकडून राबविण्यात येणाºया विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम खासगी संस्थावर सोपविलेले असते. ज्या एजन्सी शेतकºयांचा योजनांकडे दुर्लक्ष करतील त्यांना वठणीवर आणले जाईल, असा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. तक्रार आल्यास त्या एजन्सींचा तत्काळ बंदोबस्त केला जाईल असेही ते म्हणाले.नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोक्रा) बाबत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. त्याच्या उदघाटन प्रसंगी मंत्री पाटील बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, आमदार किशोर पाटील, आमदार अनिल पाटील, जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, जि.प.सदस्य पवन सोनवणे आदी उपस्थित होते. कार्यशाळेसाठी जिल्हाभरातून सरपंच, ग्रामसेवक, प्रगतीशिल शेतकरी, कृषी सहाय्यक सहभागी झाले होते.राष्टÑीय बॅँकेतील कर्मचारी त्या-त्या राज्याचा द्यावायावर मंत्र्यांनी सांगितले की, राष्टÑीयकृत बॅँकेत उत्तर भारतातील अधिकाºयांचा मोठ्या प्रमाणात भरणा आहे. त्यामुळे त्यांची हिंदी भाषा सामान्य शेतकºयांचा पचनी पडत नाही. त्यामुळे ज्या-ज्या राज्यात त्या-त्या राज्यातीलच कर्मचाºयांची नियुक्ती केली पाहिजे. याबाबत शासन दरबारी हा मुद्दा मांडून हा प्रश्न देखील सोडविण्याचा प्रयत्न केले जाईल. तसेच काही अधिकारी जर शेतकºयांना मुद्दामहून त्रास देत असतील तर त्यांना वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही दिला. यावेळी कृषी विभागाच्या अधिकाºयांनी देखील रिक्त जागा भरण्याची मागणी केली. कृषी विभागात अनेक पदे रिक्त असल्यामुळे शेतकºयांपर्यंत योजना पोहचविताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी सांगितले.शेतक-यांनी मांडल्या व्यथा-कार्यशाळेत अनेक शेतकºयांनी मंत्र्यांकडे व्यथा मांडल्या. पोक्रा योजना शेतकºयांचा दृष्ट ीने चांगली आहे. मात्र, यात काही क्लिष्ट प्रक्रिया आहेत. त्यामुळे शेतकºयांना अडचणी येतात. त्यामुळे या अडचणी दूर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी शेतकºयांनी केली.-यासह शेतकºयांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी बॅँकेत खाते उघडणे गरजेचे आहे. मात्र, हे खाते उघडताना राष्टÑीयकृत बॅँकांच्या अधिकाºयांकडून त्रास दिला जातो यामुळे शेतकरी बॅँकेत खाते उघडण्यासच घाबरतो, अशाही व्यथा शेतकºयांनी मांडल्या.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव