शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांच्या योजनांकडे दुर्लक्ष करणाºया एजन्सीला वठणीवर आणू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 12:09 IST

जळगाव : शासनाकडून राबविण्यात येणाºया विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम खासगी संस्थावर सोपविलेले असते. ज्या एजन्सी शेतकºयांचा योजनांकडे दुर्लक्ष ...

जळगाव : शासनाकडून राबविण्यात येणाºया विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम खासगी संस्थावर सोपविलेले असते. ज्या एजन्सी शेतकºयांचा योजनांकडे दुर्लक्ष करतील त्यांना वठणीवर आणले जाईल, असा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. तक्रार आल्यास त्या एजन्सींचा तत्काळ बंदोबस्त केला जाईल असेही ते म्हणाले.नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोक्रा) बाबत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. त्याच्या उदघाटन प्रसंगी मंत्री पाटील बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, आमदार किशोर पाटील, आमदार अनिल पाटील, जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, जि.प.सदस्य पवन सोनवणे आदी उपस्थित होते. कार्यशाळेसाठी जिल्हाभरातून सरपंच, ग्रामसेवक, प्रगतीशिल शेतकरी, कृषी सहाय्यक सहभागी झाले होते.राष्टÑीय बॅँकेतील कर्मचारी त्या-त्या राज्याचा द्यावायावर मंत्र्यांनी सांगितले की, राष्टÑीयकृत बॅँकेत उत्तर भारतातील अधिकाºयांचा मोठ्या प्रमाणात भरणा आहे. त्यामुळे त्यांची हिंदी भाषा सामान्य शेतकºयांचा पचनी पडत नाही. त्यामुळे ज्या-ज्या राज्यात त्या-त्या राज्यातीलच कर्मचाºयांची नियुक्ती केली पाहिजे. याबाबत शासन दरबारी हा मुद्दा मांडून हा प्रश्न देखील सोडविण्याचा प्रयत्न केले जाईल. तसेच काही अधिकारी जर शेतकºयांना मुद्दामहून त्रास देत असतील तर त्यांना वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही दिला. यावेळी कृषी विभागाच्या अधिकाºयांनी देखील रिक्त जागा भरण्याची मागणी केली. कृषी विभागात अनेक पदे रिक्त असल्यामुळे शेतकºयांपर्यंत योजना पोहचविताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी सांगितले.शेतक-यांनी मांडल्या व्यथा-कार्यशाळेत अनेक शेतकºयांनी मंत्र्यांकडे व्यथा मांडल्या. पोक्रा योजना शेतकºयांचा दृष्ट ीने चांगली आहे. मात्र, यात काही क्लिष्ट प्रक्रिया आहेत. त्यामुळे शेतकºयांना अडचणी येतात. त्यामुळे या अडचणी दूर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी शेतकºयांनी केली.-यासह शेतकºयांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी बॅँकेत खाते उघडणे गरजेचे आहे. मात्र, हे खाते उघडताना राष्टÑीयकृत बॅँकांच्या अधिकाºयांकडून त्रास दिला जातो यामुळे शेतकरी बॅँकेत खाते उघडण्यासच घाबरतो, अशाही व्यथा शेतकºयांनी मांडल्या.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव