शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

जळगावलाही फटका; केळी, मक्यासह रब्बी पीक भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:56 AM

जिल्ह्यातील अनेक भागांत रविवारी गारपीट होऊ मोठे नुकसान झाले़ अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा पिकांसह केळीलादेखील फटका बसला. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाने दिले आहेत.

अजय पाटील जळगाव : जिल्ह्यातील अनेक भागांत रविवारी गारपीट होऊ मोठे नुकसान झाले़ अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा पिकांसह केळीलादेखील फटका बसला. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाने दिले आहेत.जळगाव तालुक्यातील गिरणा व तापी नदीच्या पट्ट्यातील गावांमध्ये पाऊस झाला आणि वाºयासह गारपीट झाली. त्यात गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले असून,केळीच्या कांदेबागालादेखील फटका बसला आहे. कठोरा भागात अनेक ठिकाणी वाºयामुळे केळीचे खांब कोसळले. हाताशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी हतबलझाले आहेत.जामनेर तालुक्यातील अनेक भागात रविवारी दुपारी गारपीट झाली. मोठ्या गारांचा वर्षाव १५ मिनिटापर्यंत सुरूच होता. त्यामुळे गहू, हरबरा भुईसपाट झाला़ केळीची पाने फाटून कापणीस आलेल्या केळीच्या पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे. आधीच कापसाच्या पिकावरील बोंड अळीच्या प्रादूर्भावाने शेतकरी नागवला गेला आहे. त्यामुळे बहुतांशी शेतकºयांनी कपाशी उपटून गहू, हरबरा पेरला होता.अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकºयांसोबत जाऊन पाहणी केली व अधिकाºयांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे़ नुकसानग्रस्तांना तातडीने शासनाकडून मदत देण्यात येईल, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

टॅग्स :JalgaonजळगावRainपाऊस