शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
2
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 
3
केजरीवालांना उद्या सरेंडर व्हावे लागणार; कोर्ट अंतरिम जामिनावर ५ जूनला निकाल देणार 
4
शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत तटकरेंचा खळबळजनक दावा; मात्र अजित पवार म्हणाले...
5
मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   
6
४ तारखेला निकाल, ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून डिनरचे निमंत्रण
7
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: 'एक्झिट पोल'चे आकडे जाहीर, आंध्र प्रदेश, तेलंगणात भाजपाची मुसंडी
8
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर EC ची मोठी घोषणा; "संध्याकाळी ६.३० वाजण्यापूर्वी..."
9
पंतप्रधान मोदींच्या १५५ सभा, २ हजारहून अधिक वेळा उच्चारले हे २ शब्द; विरोधकांना या ५ मुद्द्यांवर घेरलं!
10
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ पक्षातील महत्त्वपूर्ण नियुक्त्यांची घोषणा, सुप्रिया सुळेंकडे सोपवली मोठी जबाबदारी
11
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
12
"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार
13
रणवीर शिवाय डिनरला गेली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीच्या बेबी बंपपेक्षा केअर टेकरने वेधलं सर्वांचं लक्ष
14
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
15
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
16
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; लोकसभा निकालावर भाकीत
17
Punjab National Bank : 'या' सरकारी बँकेतून लोन घेणं महागणार, वाढणार EMI; पाहा किती झाला Interest Rate?
18
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
19
"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा
20
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत

अमळनेरला अतिक्रमणे हटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 10:35 PM

चौकांनी घेतला मोकळा श्वास

अमळनेर : शहरातील सुभाष चौक, राणी लक्ष्मीबाई चौक व स्टेट बँकेजवळील हात गाड्यांचे अतिक्रमण पोलीस व नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेशहरातील काही हातगाड्यांवर सोडाच्या नावाखाली गावठी तसेच देशी दारू विक्री होत असल्याची जनतेची ओरड होती. त्याचप्रमाणे मुख्य रस्त्यांवर टपऱ्या ठेवल्याने अतिक्रमण वाढत जाऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे हे अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी देखील नागरिकांनी केली होती याची दखल घेत मुख्याधिकारी शोभा बाविस्कर व पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून काही प्रमाणात हे अतिक्रमण काढले. सुभाष चौकातील जिल्हापरिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयाबाहेरील हातगाड्या तसेच , समोरील सिंधी बाजारातील हातगाड्या, स्टेट बँकेजवलील हातगाड्या व टपºया तसेच राणी लक्ष्मीबाई चौकातील टपºया व कच्चे अतिक्रमण हटवल्याने चौकांनी मोकळा श्वास घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी सानेनगर व तलाठी कार्यालयाबाहेरील अतिक्रमण देखील काढण्यात आले.अतिक्रमण हटवण्यासाठी राध्येश्याम अग्रवाल , चंदू बिºहाडे, अविनाश बिºहाडे, सुरेश चव्हाण, राकेश बिºहाडे, यश लोहरे, विशाल सपकाळे, जयदीप गजरे आदींनी सहकार्य केले.