शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

जळगावात भाजीपाल्याची आवक निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 9:28 PM

माल वाहतुकदारांनी पुकारलेल्या संपाचे परिणाम आता हळूहळू वाढत असून बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक निम्म्यावर आली.

ठळक मुद्देवाहतूकदारांच्या संपाचा परिणामउत्तर भारतातून येणाऱ्या सफरचंदाची आवक थांबली९०० क्विंटल भाजीपाल्याची आवक

जळगाव : माल वाहतुकदारांनी पुकारलेल्या संपाचे परिणाम आता हळूहळू वाढत असून बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक निम्म्यावर आली. सोबतच उत्तर भारतातून येणाºया सफरचंदाचीही आवक थांबली असून धान्य बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आहे.मालवाहतूकदारांनी पुकारलेल्या संपामुळे बाजार समितीमधून बाहेर जाणारा माल पूर्णपणे थांबून हा माल येथे पडून आहे. त्यात आता संपाच्या सहाव्या दिवशी भाजीपाल्याच्या आवकवरही परिणाम झाला.केवळ ९०० क्विंटल भाजीपाला व फळांची आवकपाच दिवस जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातून भाजीपाला येत असल्याने आवकवर परिणाम नव्हता. मात्र आता वाहतूकदारांच्या संपात हालचालींनी वेग घेतल्याने त्या-त्या परिसरातील वाहनधारक आपले वाहने बाहेर काढण्यास तयार होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजीपाल्याची आवक रोखली जात आहे. या दिवसात एरव्ही दररोज सरासरी १७०० ते १८०० क्विंटल मालाची आवक असलेल्या जळगाव बाजार समितीमध्ये बुधवारी केवळ ९०० क्विंटल भाजीपाला व फळांची आवक झाली.

टॅग्स :Jalgaonजळगावvegetableभाज्या