शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

जळगावात पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 1:22 PM

५ गावांच्या हक्कासाठी लढा

ठळक मुद्देआंदोलन वारंवार पाठपुरावा

जळगाव : जिल्ह्यातील कोळन्हावी, शिरागड, पिंप्री, बोरावल बुद्रुक, भालशिव या पाच गावात गत १८ वर्षांपासून ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवड होऊ शकलेली नाही. याबाबत वारंवार पाठपुरावा करून न्याय मिळत नसल्याने मानवी अन्याय निवारण केंद्राचे उमाकांत वाणी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.या पाच गावांच्या नागरिकांना व ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागत असते. ४ी ग्रामपंचायतींवर १८ वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे. हा या गावातील नागरिकांवर अन्याय असून याप्रश्नी सतत धरणे, उपोषण, सत्याग्रह करून दुर्लक्ष होत असल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नूतन मराठा कॉम्प्लेक्समधील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या गावांमधील रवींद्र सोनवणे, विजय जाधव हेदेखील उपस्थित होते. बुधवारीदेखील हे आंदोलन सुरूच रहाणार असल्याचे उमाकांत वाणी यांनी सांगितले.

टॅग्स :StrikeसंपJalgaonजळगाव