शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

राज्यातील शेतकरी दीन का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 13:02 IST

देशात शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत राज्य अग्रेसर

देशात शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत राज्य अग्रेसर आहे़ या पार्श्वभूमीवर आपण कृषी दिन साजरा करीत आहोत याचे दु:ख होत आहे. ज्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा कृषी दिन साजरा करण्यात येतो ते राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व वसंतराव नाईक यांच्या काळात शेतकरी राजा होता व आज तो ‘दीन’ (गरीब)का झाला याचे विचारमंथन होणे गरजेचे आहे़ गेल्या ४०-४५वर्षाआधीचे शेतमालाचे भाव उदा:- कापूस- रूपये ३०० प्रती क्विंटल, ऊस - रूपये २६० प्रतिटन, व त्याकाळी सोन्याचा भाव:- रूपये ३००प्रती तोळा (त्याकाळचं १२ग्रॅम) असा होता. आज सोने आहे रूपये ३५००० प्रती तोळा(१०ग्रॅम) म्हणजे ११६पट वाढ झाली व कापूस आहे रूपये ५०००प्रति क्विंटल फक्त १६पट वाढ व ऊस रूपये २१००प्रतिटन म्हणजे ८ पट वाढ. याचाच अर्थ ज्यावर जगाची अर्थव्यवस्था आहे त्या सोन्याचे भाव शेतमालाच्या भावापेक्षा १००पट जास्त वाढले हा फरक़ तुलनेत शेती चा उत्पादन खर्च हा कसा वाढला ते बघणे देखील महत्वाचे आहे. त्या काळी रासायनिक खतांची थैली ५-७ रूपयांना मिळायची. मजुरी दर रूपये १-२प्रती दिन तर विजेचे दर नाममात्र, वाहतूक एस टी चे भाडं ५पैसे प्रती किमी होता. आज त्यात वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च हा किमान १००पट वाढला. याचाच अर्थ शेतमालाचा उत्पादन खर्च हा सोन्याच्या किंवा जगाच्या अर्थव्यवस्थेप्रमाणे किमान १००पट वाढला व शेतमालाचे बाजारभाव फक्त १५ते २० पटच वाढले म्हणजे ८०पट तूट व तेवढा तोटा दरवर्षी वाढत गेला व त्यानेच शेतीचे अर्थशास्त्र बिघडले. वाढते कर्ज व या जीवनाच्या चक्रव्यूह मध्ये अडकलेले शेतकऱ्याच्या डोक्यात आपसूकच आत्महत्येचा विचार येतात.- एस. बी. पाटील , सदस्य, सुकाणू समिती़

टॅग्स :Jalgaonजळगाव