शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

एरंडोलवर भीषण पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 15:40 IST

अंजनी धरणातील जलाशयात यंदाच्या पावसाळ्यात पाणीसाठा वाढला नाही. त्यामुळे सध्य:स्थितीत असलेल्या पाणी साठ्याचे बाष्पीभवन व लॉसेस यांचा विचार केला असता डिसेंबरअखेर पुरेल अशी स्थिती आहे.

ठळक मुद्देनवीन वर्षात एरंडोल शहरावर जलसंकटअंजनी धरणात डिसेंबरपर्यंतचा जलसाठागिरणा धरणात केवळ ४८ टक्के जलसाठा

एरंडोल : अंजनी धरणातील जलाशयात यंदाच्या पावसाळ्यात पाणीसाठा वाढला नाही. त्यामुळे सध्य:स्थितीत असलेल्या पाणी साठ्याचे बाष्पीभवन व लॉसेस यांचा विचार केला असता डिसेंबरअखेर पुरेल अशी स्थिती आहे. त्यामुळे २०१९ हे नवीन वर्ष शहरावर तीव्र पाणी संकट घेऊन येणार की काय अशी चिंता व्यक्त केली जाते.यावर्षी गिरणा धरणात ४८ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे सिंचन आवर्तन सुटण्याची शक्यता नाही. गेल्या वर्षी जामदा कालव्याचे पाणी पारोळा तालुक्यातील धोत्रा एस्केपद्वारे सोडून अंजनी धरणाचे ३५ दलघफू इतक्या पाण्याने पुनर्भरण करण्यात आले होते. पण यंदा सिंचन आवर्तनच बसत नसल्यामुळे अंजनीचे जलाशयात पाणी भरले जाऊ शकत नाही.त्यामुळे एरंडोल शहराला भर उन्हाळ्यात पाणीपुरवठा करण्यासंदर्भात एकमेव पर्याय गिरणा नदीच्या पाण्याचा शिल्लक आहे. गिरणा नदी काठावरील गावांचे पाणीप्रश्नी गिरणा नदीला पाणी सोडण्यात येणार आहे, असे संकेत मिळाले आहेत. एकूण पाच आवर्तने प्रस्तावित असून पहिले आवर्तन नोव्हेंबर महिन्यात सोडण्यात येईल असे समजतो.या बिगर सिंचन पाण्याचे आवर्तन दहिगाव बंधाऱ्यावरील कालव्याला नागदुलीपर्यंत सोडल्यास तेथे कालव्याला बांध करून पाणी अडवणे शक्य होईल व एरंडोल शहराला पाईप लाईनद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य आहे.या पर्यायी व्यवस्थेसाठी नगरपालिका प्रशासनाने योग्य ती कार्यवाही आतापासून करावी, अशी मागणी आहे. या वर्षात पाण्याचे सिंचनासाठी एकही गिरणेचे आवर्तन नाही. त्यामुळे अंजनी धरणाचे पुनर्भरणही नाही. सारी मदार गिरणा नदीला सोडण्यात येणाºया आवर्तनावरच आहे. गिरणा नदीचे आवर्तनामुळे एरंडोल शहराला दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :WaterपाणीErandolएरंडोल