शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

एरंडोलवर भीषण पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 15:40 IST

अंजनी धरणातील जलाशयात यंदाच्या पावसाळ्यात पाणीसाठा वाढला नाही. त्यामुळे सध्य:स्थितीत असलेल्या पाणी साठ्याचे बाष्पीभवन व लॉसेस यांचा विचार केला असता डिसेंबरअखेर पुरेल अशी स्थिती आहे.

ठळक मुद्देनवीन वर्षात एरंडोल शहरावर जलसंकटअंजनी धरणात डिसेंबरपर्यंतचा जलसाठागिरणा धरणात केवळ ४८ टक्के जलसाठा

एरंडोल : अंजनी धरणातील जलाशयात यंदाच्या पावसाळ्यात पाणीसाठा वाढला नाही. त्यामुळे सध्य:स्थितीत असलेल्या पाणी साठ्याचे बाष्पीभवन व लॉसेस यांचा विचार केला असता डिसेंबरअखेर पुरेल अशी स्थिती आहे. त्यामुळे २०१९ हे नवीन वर्ष शहरावर तीव्र पाणी संकट घेऊन येणार की काय अशी चिंता व्यक्त केली जाते.यावर्षी गिरणा धरणात ४८ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे सिंचन आवर्तन सुटण्याची शक्यता नाही. गेल्या वर्षी जामदा कालव्याचे पाणी पारोळा तालुक्यातील धोत्रा एस्केपद्वारे सोडून अंजनी धरणाचे ३५ दलघफू इतक्या पाण्याने पुनर्भरण करण्यात आले होते. पण यंदा सिंचन आवर्तनच बसत नसल्यामुळे अंजनीचे जलाशयात पाणी भरले जाऊ शकत नाही.त्यामुळे एरंडोल शहराला भर उन्हाळ्यात पाणीपुरवठा करण्यासंदर्भात एकमेव पर्याय गिरणा नदीच्या पाण्याचा शिल्लक आहे. गिरणा नदी काठावरील गावांचे पाणीप्रश्नी गिरणा नदीला पाणी सोडण्यात येणार आहे, असे संकेत मिळाले आहेत. एकूण पाच आवर्तने प्रस्तावित असून पहिले आवर्तन नोव्हेंबर महिन्यात सोडण्यात येईल असे समजतो.या बिगर सिंचन पाण्याचे आवर्तन दहिगाव बंधाऱ्यावरील कालव्याला नागदुलीपर्यंत सोडल्यास तेथे कालव्याला बांध करून पाणी अडवणे शक्य होईल व एरंडोल शहराला पाईप लाईनद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य आहे.या पर्यायी व्यवस्थेसाठी नगरपालिका प्रशासनाने योग्य ती कार्यवाही आतापासून करावी, अशी मागणी आहे. या वर्षात पाण्याचे सिंचनासाठी एकही गिरणेचे आवर्तन नाही. त्यामुळे अंजनी धरणाचे पुनर्भरणही नाही. सारी मदार गिरणा नदीला सोडण्यात येणाºया आवर्तनावरच आहे. गिरणा नदीचे आवर्तनामुळे एरंडोल शहराला दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :WaterपाणीErandolएरंडोल