शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात प्लास्टिकच्या बॉटलपासून पर्यावरण संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2017 19:14 IST

आर.व्ही.ग्रुपद्वारे टाकाऊ प्लास्टिक बॉटलपासून ड्रिप सिस्टीम तयार करीत वृक्षांना पाणी देण्याचा उपक्रम सुरु केला आहे.

 आर.व्ही.ग्रुपचा उपक्रम : 200 झाडांना टाकाऊ बॉटलद्वारे पाणी

 
जळगाव, दि.27 - वृक्षांची होणारी कत्तल व जमिनीची धूप थांबविण्यासाठी आर.व्ही.ग्रुपद्वारे टाकाऊ प्लास्टिक बॉटलपासून ड्रिप सिस्टीम तयार करीत वृक्षांना पाणी देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. आतार्पयत 200 झाडांना ग्रुपमार्फत पाणी देण्यात येत आहे.
काय आहे संकल्पना..
आर.व्ही.ग्रुपच्या सदस्यांनी टाकाऊ पाण्याच्या बॉटल्स्ला छिद्र पाडून वृक्षाला पाणी देण्यात येईल अशा पद्धतीने ड्रीप सिस्टीम तयार केली आहे. वृक्षाच्या बुंध्याजवळ ही बॉटल ठेवून त्यात रोज पाणी टाकण्यात येत असते. दिवसभर हे पाणी झाडाला मिळणार आहे. शिवाय पाण्याचे बाष्पीभवन न होता संपूर्ण पाणी झाडाला मिळणार आहे.
200 झाडांजवळ ड्रीप सिस्टींम
ग्रुपच्या सदस्यांनी शहरातील काही हॉटेलमधून रिकाम्या प्लास्टिकच्या बॉटल संकलित करून त्या परिसरातील झाडांच्या खोडाजवळ लावल्या आहेत. या झाडांना ग्रुपचे सदस्य स्वत: पाणी टाकत असतात. तर काही झाडांची जबाबदारी ही परिसरातील नागरिकांवर सोपविण्यात आली आहे. ग्रुपने आतार्पयत पिंप्राळा, जुने जळगाव, शिवाजी नगर, मु.जे.महाविद्यालय परिसरातील 200 झाडांजवळ ही ड्रीप सिस्टीम लावली आहे.
वृक्षांची पुजा करून होळी
होळीच्या दिवशी ग्रुपने वृक्षाची कत्तल न करता पुजन केले. तसेच परिसरातील कचरा संकलित करून त्याची होळी केली होती. या  रवी परदेशी, प्रदीप भोई, ऋषीकेश सोनवणे, राहुल सोनवणे, विनय अहिरे, ईश्वर पाटील, अश्विनी जाधव, पूनम परदेशी, दुर्गा ठाकूर, भुवनेश्वरी ठाकूर, रश्मी खैरनार, नेहा शिंदे, कल्याणी शिंपी,सोनाली हिवराळे यांच्यासह 39 विद्यार्थी या ग्रुपच्या माध्यमातून काम करीत आहेत.
काव्यरत्नावली चौकात आज कार्यक्रम
आर.व्ही.आर.ग्रुपमार्फत आता जळगाव शहरातील वृक्षांना ड्रीप सिस्टीम लावण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ मंगळवार 28 रोजी सकाळी 8 वाजता काव्यरत्नावली चौकात महापौर नितीन लढ्ढा यांच्या हस्ते होत आहे. यावेळी नीर फाउंडेशनचे अध्यक्ष सागर महाजन व ग्रुपचे सदस्य उपस्थित राहणार आहे.