शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

खान्देशात कर्जमाफीची प्रतीक्षा संपता संपेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 5:32 AM

जळगाव : कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील दोन लाख ९० हजार ५०१ शेतक-यांनी अर्ज दाखल केले आहेत.

जळगाव : कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील दोन लाख ९० हजार ५०१ शेतक-यांनी अर्ज दाखल केले आहेत. याची माहिती जिल्हा बँकेमार्फत अपलोड करण्यात आली. मात्र, त्यात अनेक त्रुटी राहात असल्याने कर्जमाफी रखडली आहे. धुळ्यात फक्त १३ शेतकरीजिल्ह्यातील ९१ हजार ८६८ शेतक-यांनी आॅनलाइन अर्ज सादर केले होते. या कर्जमाफीसाठी पात्र शेतक-यांच्या पहिली ग्रीन यादी प्रसिद्ध होऊन अनेक दिवस उलटल्यानंतरही, जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १३ शेतक-यांचेच कर्ज माफ झाल्याची माहिती आहे.>नंदुरबार २६५ शेतकरी४७ हजार अर्जांपैैकी २० हजार शेतकरी पात्र ठरविले गेले होते़ यातील २६५ शेतकºयांच्या कर्जमुक्तीची रक्कम शासनाने जिल्हा बँकेकडे वर्ग करून दिली.>शासनाकडून राष्ट्रीयकृत बँकांकडे वर्ग करण्यात आलेल्या रकमेतून कर्जमुक्तीचे कामकाज सुरू आहे़ येत्या काळात शासनाकडून उर्वरित शेतकºयांच्या कर्जाची रक्कम वर्ग करण्यात येणार आहे़ बँकांनी शेतकºयांच्या कर्जमुक्तीचे कामकाज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़- संजय धामणकर, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, नंदुरबाऱ

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव