शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

जळगावात सैन्य भरतीदरम्यान ‘स्वच्छ भारत अभियान’ धाब्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 11:54 AM

प्रशासनातर्फे कोणतीही व्यवस्था न केल्याने उघड्यावर शौचाला जावे लागण्याची वेळ

जळगाव : शहरात सुरू असलेल्या सैन्य भरती दरम्यान स्वच्छ भारत अभियान धाब्यावर ठेवल्याचे चित्र असून प्रशासनातर्फे कोणतीही व्यवस्था न केल्याने शिवतीर्थ मैदानावर उघड्यावर शौचाला जावे लागण्याची वेळ उमेदवारांवर आली आहे.सैन्य भरतीसाठी शहरात मोठ्या प्रमाणात उमेदवार येणार असल्याचा अंदाज असणे स्वाभिवाक आहे, मात्र असे असताना सैन्य भरतीच्या पार्श्वभूमीवर शहरात कोठेही फिरते शौचालयाची सुविधा जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन असो की मनपाच्यावतीने करण्यात आलेली नाही. त्यामुळे आलेले उमेदवार शिवतीर्थ मैदानावरच प्रांतविधीसाठी जात असून त्यामुळे या परिसरात सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. या ठिकाणची स्वच्छता कोण करणार असा सवालही उपस्थित केला जात आहे.कोणतीही भरती करताना त्या दरम्यान किमान पिण्याच्या पाण्याची व प्रांतविधीची सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित असते. मात्र या भरती दरम्यान या कोणत्याही सुविधा न दिल्याने उमेदवार त्रस्त झाले आहेत.शिवतीर्थ मैदान परिसरात दुर्गंधी पसरली असून येणाऱ्या जाणाºया नागरिकांसह या परिसरातील विक्रेत्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.स्वच्छ भारत अभियानला हरताळदेशात उघड्यावर कोणी शौचास जावू नये म्हणून मोठा गाजावाजा करीत स्वच्छ भारत अभियान राबिविले जात आहे. मात्र शासकीय यंत्रणेमार्फतच राबविल्या जाणाºया या सैन्य भरतीमध्ये स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासले जात आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव