शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

बोंडअळीने लावली कापसाची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 10:02 PM

हरताळे आणि परिसरातील स्थिती : आर्थिक फटका बसल्याने शेतकरी चिंताग्रस्त

हरताळा, ता. मुक्ताईनगर : यंदाच्या अति पावसानंतर दूषित हवामानामुळे शेतकरी प्रचंड हैराण झाले आहेत. परिसरात अति पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असताना उरले सुरलेले कपाशीचे पीकही आता अळ्या पडल्याने वाया गेल्यासारखे आहे.कपाशीच्या कैरीला बोंड अळीमुळे पूर्ण कीड लागली आहे. याचा परिणाम उत्पन्नावर होत आहे, अशी व्यथा प्रदीप काळे, सुनील तायडे, संजय ठाकूर,तसेच विकसनशील शेतकरी कृषी मित्र आनंदराव देशमुख यांनी मांडली आहे.यंदा सुरुवातीपासूनच आस्मानी संकटाने शेतकऱ्याची पाठ सोडली नाही. अति पावसाने हिरवा गार झालेल्या कापसाला शेवटी फुलपात्या आल्या होत्या मात्र काही कैºया लागल्यावर त्यातही बोंड आळ्या तयार झाल्याने ९० टक्के कापूस पुन्हा वाया गेला आहे. शेवटी तरी बहरलेल्या कापसाचा फायदा शेतकºयाला होईल अशी अपेक्षा होती मात्र शेवटच्या बहारने देखील शेतकºयाला तारले नसल्याची स्थिती या परिसरात आहे.नुकसानीचे पंचनामे शासनाने करून त्याची भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कांदाही शेतातच सडल्याने मोठे नुकसान झाले आहे. ज्वारी, मका घरात येणपूर्वीच सडला होता. यामुळे शेतकºयांची आर्थिक स्थिती खूपच बिकट झाली असून दैंनंदिन गरजा भागविण्याचा प्रश्नही त्यांच्यापुढे उभा राहिला आहे.शेवटी कापसाला चांगला बहार लागलेला असताना कैºयांमध्ये बोंड अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. पुढील हंगामातही बोंड अळीची लागण जास्त होऊ शकते. शेतकºयाचे प्रचंड नुकसान झाले असून आर्थिक प्रश्न सर्वांपुढे उभा राहिला आहे. शासनाने पिकविमा मंजूर करावा. पंचनामे करून त्याची भरपाई द्यावी.-आनंदराव देशमुख, शेतकरी, हरताळा ता. मुक्ताईनगरबोंडअळीवर नियंत्रण करण्यासाठी शेतकºयांनी आता नीम तेल हे पंधराशे पीपीएम प्रति मिल प्रमाणे फवारणी करावी. शेतकºयांनी आता त्याच ठिकाणी दुबार पीक घेऊ नये , फवारणी करताना नाकातोंडात जाणार नाही याची दक्षता घ्यावी.- बाळासाहेब व्यवहारे, तालुका कृषी अधिकारी, मुक्ताईनगर