शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
4
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
5
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
6
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
7
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
8
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
9
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
10
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
11
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
12
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
13
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
14
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
15
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
16
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
17
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
18
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
19
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
20
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल

वरणगाव शहरात दूषित व गढूळ पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वरणगाव, ता. भुसावळ : शहराची गढूळ पाण्याची समस्या सोडवून नियमित, स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा व्हावा या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वरणगाव, ता. भुसावळ : शहराची गढूळ पाण्याची समस्या सोडवून नियमित, स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा व्हावा या मागणीचे निवेदन राष्ट्रीय कॉंग्रेसच्या वतीने नगरपरिषदेस देण्यात आले.

वरणगाव शहरात सध्या दहा-पंधरा दिवसाआड, अनियमित व गाळमिश्रित गढूळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यातून साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. त्याकरिता नियमित व शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी राष्ट्रीय कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबतचे निवेदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले. त्यावर शहराध्यक्ष अशफाक काझी, पंकज पाटील, राजेश काकाणी, राजेंद्र पालीमकर, कल्पना तायडे आदींसह पदाधिकाऱ्याच्या सह्या आहेत.

पाणी गाळून व उकळून प्यावे

याबाबत कार्यालय अधीक्षक पंकज सूर्यवंशी व पाणीपुरवठा अभियंता गणेश चाटे म्हणाले, तापीला आलेल्या पुरामुळे थोडे गढूळ पाणी येत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे.