शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
4
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
5
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
6
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
7
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
8
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
9
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
10
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
11
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
12
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
13
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
14
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
15
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
16
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
17
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
18
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
19
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
20
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

वरणगाव शहरात दूषित व गढूळ पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वरणगाव, ता. भुसावळ : शहराची गढूळ पाण्याची समस्या सोडवून नियमित, स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा व्हावा या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वरणगाव, ता. भुसावळ : शहराची गढूळ पाण्याची समस्या सोडवून नियमित, स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा व्हावा या मागणीचे निवेदन राष्ट्रीय कॉंग्रेसच्या वतीने नगरपरिषदेस देण्यात आले.

वरणगाव शहरात सध्या दहा-पंधरा दिवसाआड, अनियमित व गाळमिश्रित गढूळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यातून साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. त्याकरिता नियमित व शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी राष्ट्रीय कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबतचे निवेदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले. त्यावर शहराध्यक्ष अशफाक काझी, पंकज पाटील, राजेश काकाणी, राजेंद्र पालीमकर, कल्पना तायडे आदींसह पदाधिकाऱ्याच्या सह्या आहेत.

पाणी गाळून व उकळून प्यावे

याबाबत कार्यालय अधीक्षक पंकज सूर्यवंशी व पाणीपुरवठा अभियंता गणेश चाटे म्हणाले, तापीला आलेल्या पुरामुळे थोडे गढूळ पाणी येत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे.