शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
3
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
4
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
5
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
6
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
7
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
8
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
9
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
10
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
11
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
12
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
13
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
14
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
15
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
16
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
17
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
18
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
19
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
20
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा

भूसंपादन न झाल्यामुळे तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाला ‘ब्रेक ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 9:16 PM

जळगाव : तिसºया रेल्वे मार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरु असल्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. मात्र,उर्वरित ठिकाणी भूसंपादनाचे ...

जळगाव : तिसºया रेल्वे मार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरु असल्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. मात्र,उर्वरित ठिकाणी भूसंपादनाचे कामच न झाल्यामुळे तिसºया लाईनच्या काम थांबले असल्याचे समोर आले आहे. सध्या याठिकाणी फक्त रेल्वेच्या हद्दीतच काम सुरु असून, भूसंपादना बाबत तोडगा काढण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांकडे २७ नोव्हेंबरला बैठक आहे.भुसावळ ते भादली या तिसºया रेल्वे लाईनचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी जळगाव ते मनमाड दरम्यान तिसºया रेल्वे लाईनचे काम हाती घेतले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात जळगाव ते शिरसोली या साडेअकरा किलो मीटरच्या कामाला यंदा मे महिन्यात सुरुवात केली होती. सुरुवातीपासूनच हे काम युद्ध पातळीवर सुुरु केले होते. मात्र, या साडेअकरा किलो मीटरच्या मार्गावर ज्या शेतकरी बांधवांच्या जमिनी घेत आहेत. त्या शेतकºयांनी जमिनीचा योग्य मोबदला मिळण्यासाठी अपेक्षा व्यक्त केली आहे.२७ नोव्हेंबरला मुख्य सचिवांकडे बैठकआधीच विलंब झालेल्या जळगाव ते मनमाड या तिसºया लाईनच्या कामाला पुन्हा भूसंपादनामुळे विलंब होत आहे. या संदर्भात रेल्वे अधिकाºयांनी रेल्वे मंत्रालयाला होणाºया विलंबाबाबत कळविल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने राज्य सरकारला यावर तोडगा काढण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडे या संदर्भात २७ नोव्हेंबरला मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी व भुसावळ विभागातील रेल्वेचे अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे रेल्वेच्या सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगाव