शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
3
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
5
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
6
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
7
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
8
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
9
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
10
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
11
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
12
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
13
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
14
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
15
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
16
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
17
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
18
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
19
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
20
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील

बासमती तांदूळ पुन्हा मध्यमवर्गीयांच्या अवाक्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 12:53 IST

कमी पावसामुळे उत्पादन घटून दर्जावरही परिणाम

ठळक मुद्देतीन वर्षानंतर तांदळाच्या भावात वाढतांदळाचा पेरा कमी

विजयकुमार सैतवाल / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २७ - पावसाचे कमी प्रमाण व त्यातही मध्येच उघडीपमुळे तांदळाच्या उत्पादनात घट होऊन तीन वर्षानंतर तांदळाच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे. बासमती तांदळाचे भाव १२०० ते १५०० तर इतर तांदळाचे भाव ४०० ते ५०० रुपये प्रति क्विंटलने वाढले आहेत. यामुळे बासमती तांदूळ पुन्हा मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर जात आहे.गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने त्याचा सर्वच पिकांवर परिणाम झाला. मात्र तांदळाला सलग १०० दिवस पाणी आवश्यक असते, अशात मध्येच पावसाने वारंवार उघडीप दिल्याने तांदळाच्या उत्पादनावर परिणाम झाला. या सोबतच दर्जावरही याचा परिणाम जाणवत आहे.एरव्ही साधारण डिसेंबर महिन्यापासून नवीन तांदळाची आवक सुरू होते. मात्र त्याची जास्त खरेदी उन्हाळ््यात धान्य खरेदी करीत असतानाच होते. यंदा एप्रिलपासून धान्य खरेदी वाढण्याचे चिन्हे असताना तांदळाचे भाव वाढले आहेत.तांदळाचा पेराही कमीकोणत्याही पिकाचे भाव कमी झाल्यास साधारण तीन वर्षानंतर ते पुन्हा वाढतात, असे निसर्गचक्रच आहे. गेल्या तीन वर्षांपासून तांदळाला भाव कमी मिळत असल्याने तांदूळ उत्पादकांनी यंदा तांदळाचा पेराही कमी केल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यात पावसाचा परिणाम झाला.देशभरात सर्वत्र परिणामजळगावात विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, तूमसर या भागासह पंजाब, हरियाणा, छत्तीसगढ, कर्नाटक येथून तांदूळ येतो. यंदा या सर्व भागात पावसाचा परिणाम झाल्याने आवकही साधारण २० ते ३० टक्यांनी कमी झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. जळगावच्या बाजारपेठेत यामुळे बासमती तांदळाचे भाव १२०० ते १५०० तर इतर तांदळाचे भाव ४०० ते ५०० रुपये प्रति क्विंटलने वाढले आहेत. गेल्या वर्षी १०५ रुपये किलोवर असलेल्या बासमती तांदळाचे भाव यंदा १२० रुपयांवर पोहचले आहेत तर चिनोर व इतर तांदळाचे भाव ३० ते ३२ रुपयांवरून ३५ ते ३६ रुपयांवर पोहचले आहेत. अशाच प्रकारे ६० रुपये असो की ७० रुपये प्रति किलो सर्वच तांदळाचेही भाव चार ते पाच रुपये प्रति किलोने वाढले आहेत.जागतिक पातळीवर दर्जा मागे पडलायंदा भारतात पावसामुळे दर्जावर परिणाम झाल्याने ब्रह्मदेश, पाकिस्तान, थायलंड या तांदूळ उत्पादक देशांच्या तांदळाच्या दर्जाच्या तुलनेत भारताचा तांदूळ यंदा मागे पडत असल्याचेही व्यापाºयांचे म्हणणे आहे.

टॅग्स :JalgaonजळगावFarmerशेतकरी