शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कापूस खरेदीचा वेग वाढवा-पालकमंत्र्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 20:21 IST

कासोदा कापूस खरेदी केंद्राला भेट

कासोदा, ता. एरंडोल : पावसाळ्याला लवकर सुरवात होणार असल्याने कापूस खरेदीचा वेग वाढवला पाहिजे, दररोज किमान ५० वाहनांची खरेदी झाली पाहिजे, असे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खरेदी केंद्राच्या संचालकांना दिले आहेत.येथील सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्राला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी भरदूपारी भेंट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी कापूस भरलेली वाहने मोठ्या प्रमाणावर उभी होती. शेतकऱ्यांनी यावेळी माल लवकर खरेदी केला जात नसल्याच्या तक्रारी केल्यानंतर मंत्र्यांनी हे आदेश दिलेत.यावेळी जि.प.माजी उपाध्यक्ष व जिनींग मालक मच्छिंद्र पाटील, बाजार समीतीचे सभापती सुनील पवार, डॉ. प्रेम सुरंसे, भीकन माळी, भानूदास पाटील, बाळासाहेब पाटील, रवींद्र चौधरी, संजय चौधरी, निलेश अग्रवाल यांच्या सह शेतकरी उपस्थित होते.दरम्यान लाँकडाऊनमुळे परराज्यातील मजूर निघून गेले आहेत.तापमान मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. प्रेसींग मशीन तापमानामुळे सतत खराब होऊन दुर्घटना होऊ नये ही काळजी घेतली जात असून मोठ्या प्रमाणावर कापूस खरेदी झाल्यामुळे जागा व्यापली गेली आहे, तरी देखील खरेदीचा वेग वाढवणार असल्याचे मच्छिंद्र पाटील यांनी सांगितले.विभागात सर्वाधिक खरेदीविभागात सर्वात जास्त खरेदी म्हणजे ७४ हजार ४९५ क्विंटल खरेदी कासोदा केंद्रात झाल्याची माहिती केंद्रप्रमुख डॉ. प्रेम सुरेंसी यांनी दिली आहे.