शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

कापूस खरेदीचा वेग वाढवा-पालकमंत्र्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 20:21 IST

कासोदा कापूस खरेदी केंद्राला भेट

कासोदा, ता. एरंडोल : पावसाळ्याला लवकर सुरवात होणार असल्याने कापूस खरेदीचा वेग वाढवला पाहिजे, दररोज किमान ५० वाहनांची खरेदी झाली पाहिजे, असे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खरेदी केंद्राच्या संचालकांना दिले आहेत.येथील सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्राला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी भरदूपारी भेंट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी कापूस भरलेली वाहने मोठ्या प्रमाणावर उभी होती. शेतकऱ्यांनी यावेळी माल लवकर खरेदी केला जात नसल्याच्या तक्रारी केल्यानंतर मंत्र्यांनी हे आदेश दिलेत.यावेळी जि.प.माजी उपाध्यक्ष व जिनींग मालक मच्छिंद्र पाटील, बाजार समीतीचे सभापती सुनील पवार, डॉ. प्रेम सुरंसे, भीकन माळी, भानूदास पाटील, बाळासाहेब पाटील, रवींद्र चौधरी, संजय चौधरी, निलेश अग्रवाल यांच्या सह शेतकरी उपस्थित होते.दरम्यान लाँकडाऊनमुळे परराज्यातील मजूर निघून गेले आहेत.तापमान मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. प्रेसींग मशीन तापमानामुळे सतत खराब होऊन दुर्घटना होऊ नये ही काळजी घेतली जात असून मोठ्या प्रमाणावर कापूस खरेदी झाल्यामुळे जागा व्यापली गेली आहे, तरी देखील खरेदीचा वेग वाढवणार असल्याचे मच्छिंद्र पाटील यांनी सांगितले.विभागात सर्वाधिक खरेदीविभागात सर्वात जास्त खरेदी म्हणजे ७४ हजार ४९५ क्विंटल खरेदी कासोदा केंद्रात झाल्याची माहिती केंद्रप्रमुख डॉ. प्रेम सुरेंसी यांनी दिली आहे.