शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

जळगाव जिल्ह्यात दुषीत पाण्याचा ३९ जणांना बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 8:22 PM

यावल तालुक्यातील कोळन्हावी येथे दुषीत पाण्यामुळे ३९ जणांना बाधा झाली असून उलट्या व जुलाबचा त्रास होऊ लागल्याने या सर्व जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसापासून हा त्रास सुरु होता,मात्र शनिवारी एकाच वेळी अनेकांना उलट्या झाल्याने गावात एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देकोळन्हावी येथील घटनाजिल्हा रुग्णालयात उपचार सुरुगटारीचे पाणी मिश्रण झाल्याचा संशय

जळगाव : यावल तालुक्यातील कोळन्हावी येथे दुषीत पाण्यामुळे ३९ जणांना बाधा झाली असून उलट्या व जुलाबचा त्रास होऊ लागल्याने या सर्व जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसापासून हा त्रास सुरु होता,मात्र शनिवारी एकाच वेळी अनेकांना उलट्या झाल्याने गावात एकच खळबळ उडाली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात सामुदायिक विहिर व हातपंपाचे पाणी पुरविले जाते. बोअरींगच्या पाण्यामुळे त्रास झाल्याचे काही जणांचे म्हणणे आहे, पाईप लाईनला गळती झाल्यामुळे गटारीच्या पाण्याचे मिश्रण झाल्याने तेच पाणी पिण्यासाठी वापरले गेले, त्यामुळे हा त्रास झाल्याचे काही रुग्ण सांगत होते. तीन दिवसापासून दुषीत पाणी पुरवठा होत असल्याने काही जणांना पोटदुखीचा देखील त्रास झाला. जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांची प्रकृती स्थीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.यांच्यावर सुरु आहेत उपचारनिलेश इंगळे (२२), सुंदरबाई कोळी (६५), प्रकाश कोळी (३२), नाना कोळी (३५), ज्ञानेश्वर कोळी (३८), आशाबाई सोनवणे (२२), श्रीकृष्ण तायडे (४४), नंदीनी साळुंखे (२४), देविदास सोनवणे (३२), बळीराम निकम (३२), भारती साळुंखे (२८), पल्लवी साळुंखे (२२), जनार्दन साळुंखे (५५), शिला साळुंखे (३०), धीरज साळुंखे (१०), सुनीता साळुंखे (३४), प्रदीप साळुंखे (२३), कल्पना साळुंखे (४०), सुषमा साळुंखे (१७),ललीता साळुंखे (२८), नीशा साळुंखे (१९), गोपाळ साळुखें (२२), नलुबाई साळुंखे (४०), ललिता तायडे (६०), शोभा साळुंखे (४५), मिराबाई कोळी (६०), मनुबाई साळुंखे (५५), जिजाबाई साळुंखे (४५), भागवत साळुंखे (६५), अनुसया साळुंखे (४५), प्रकाश इंगळे (५५), ललीत साळुंखे (३०) व प्रदीप साळुंखे (३२) आदी.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव