शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

रांजणी परिसरात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 12:48 AM

रांजणी येथे पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रा.पं.च्या तिन्ही विहिरींनी तळ गाठला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करांजणी : घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथे पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रा.पं.च्या तिन्ही विहिरींनी तळ गाठला आहे. तब्बल १८ दिवसानंतर एकदाच पाणी मिळत असल्याने ग्रामस्थांचे पाण्याविना हाल सुरू आहेत.नळ योजनेच्या विहीरींना पाणीच नसल्याने गावाला पाणी पुरवठा करणे अवघड झाले आहे यामुळे नळांना पाणी येत नसल्याने ग्रामस्थांना विकतचे पाणी घेऊण तहाण भागवण्याची वेळ आली आहे. अल्प पर्जन्यामुळे पाणी पातळी कमालीची खालवली आहे नदी नाले कोरडे पडले आहेत आता विहीरींनी सुध्दा तळ गाठला आसल्याने पाणी पुरवठा योजना ठप्प पडली आहेगावाला पाणी पुरवठा करणाºया परिसरातील चित्रवडगाव, येवला, देवळी, परिसरातील विहिरींनी हिवाळ्यात तळ गाठला आहे.यामुळे ग्रामस्थांना टँकरचे विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. यामुळे ग्रामस्थांना भुर्डड सहन करावा लागत आहे. दिवाळीपासून गावात पाणी टंचाई आहे. आता महिना झाला तरी अद्यापही ग्रा.पं.प्रशासनाने कुठलीच सोय केली नाही. गावात अठरा दिवसानंतर एकदा पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत पाण्याचा मुद्दा चांगलाच गाजला होता.ग्रामस्थांनी ग्रा.पं. प्रशासनाला धारेवर धरुन प्रशासनाला जाब विचारला. मात्र अद्यापही पाणी पुरवठा सुरळीत न झाल्याने ग्रामस्थांत संताप आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ