शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

माहितीचे रूपांतर ज्ञानात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:37 AM

गरज आहे ती सदर माहितीची तंत्राच्या साहायाने ज्ञानात रूपांतर करण्याची, असे प्रतिपादन डॉ. जितेंद्र अहिरराव यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आज तंत्रज्ञानामुळे जग गतिमान होत आहे. क्षणात माहिती कुठेही पोहोचत आहे. तेव्हा गरज आहे ती सदर माहितीची तंत्राच्या साहायाने ज्ञानात रूपांतर करण्याची, असे प्रतिपादन डॉ. जितेंद्र अहिरराव यांनी केले.चेतना जेष्ठ नागरिक संघटनेतर्फे आयोजित व्याख्यानात मार्गदर्शन करता ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी सुभाष देविदान हे होते. तर अ‍ॅड. सीताराम धन्नावत, बालकिशन शर्मा, अशोक हुरगट, सुदामराव जडे यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. अहिरराव यांनी ‘माहिती तंत्रज्ञानाच्या मानवी जिवनावर झालेले परिणाम’ यावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आज पैसापेक्षा गुणवत्तेला महत्व आहे. जागतिकरणाचा वेग वाढत आहे. ज्ञानावर आधारित समाजरचनेस सुरुवात होत आहे. हरीतक्रांती, धवलक्रांतीनंतर आता आपल्या देशात महिती तंत्रज्ञानाची क्रांती घडत आहे. आज भ्रमणध्वनीच्या वापरामुळे अनेक फायदे होत आहे. ताटकळत थांबावे लागत नाही. आज तंत्रज्ञानामुळे प्राचीन शब्दाचा शोध घेऊन संकलन करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. ओमप्रकाश धानवाल यांनी पाहुण्याचा परिचय दिला. तर लक्ष्मीकांत कंकाळ, गोविंद प्रसाद बियाणी व जगदीश जोशी यांनी प्रकल्प राबविला. यावेळी अशोक हुरगट, सचिव अशोक हुरगट, अ‍ॅड. सीताराम धन्नावत यांच्यासह ज्येष्ठांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Senior Citizenज्येष्ठ नागरिकITमाहिती तंत्रज्ञानSocial Mediaसोशल मीडिया