शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

मंठा तालुक्यात तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 01:02 IST

तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, तालुक्यात ६० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, तालुक्यात ६० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तसेच ३६ गावांमध्ये ४२ विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे.गतवर्षी पावसाने दडी मारल्याने तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. तालुक्यात जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. तालुक्यात प्रशासनाकडून ६० टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असून, ३६ गावांसाठी ४२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे एस. एस. पैठणकर यांनी दिली.दरम्यान, प्रशासनाकडून टँकरच्या प्रस्तावांना तात्काळ मजूंरी देण्यात येत आहे. तसेच टंचाई निवारण्यासाठी मंजूर असलेल्या कृती आराखड्याच्या माध्यमातून विशेष दुरुस्ती योजना, हातपंप दुरुस्ती, विहिरींचे अधिग्रहण, टँकरद्वारे पाणीपुरवठा ही कामे युद्धपातळीवर सुरू आहे. असे असतांनाही अनेक गावे मात्र तहानलेली आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.दरम्यान, मंठा पंचायत समितीमध्ये २४ मे रोजी घेण्यात आलेल्या पाणीटंचाई आढावा बैठकीत पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधितावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी पंचायत समितीचे उपसभापती कल्याण खरात यांनी केली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईpanchayat samitiपंचायत समितीdroughtदुष्काळ