शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मंठा तालुक्यात तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 01:02 IST

तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, तालुक्यात ६० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, तालुक्यात ६० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तसेच ३६ गावांमध्ये ४२ विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे.गतवर्षी पावसाने दडी मारल्याने तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. तालुक्यात जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. तालुक्यात प्रशासनाकडून ६० टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असून, ३६ गावांसाठी ४२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे एस. एस. पैठणकर यांनी दिली.दरम्यान, प्रशासनाकडून टँकरच्या प्रस्तावांना तात्काळ मजूंरी देण्यात येत आहे. तसेच टंचाई निवारण्यासाठी मंजूर असलेल्या कृती आराखड्याच्या माध्यमातून विशेष दुरुस्ती योजना, हातपंप दुरुस्ती, विहिरींचे अधिग्रहण, टँकरद्वारे पाणीपुरवठा ही कामे युद्धपातळीवर सुरू आहे. असे असतांनाही अनेक गावे मात्र तहानलेली आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.दरम्यान, मंठा पंचायत समितीमध्ये २४ मे रोजी घेण्यात आलेल्या पाणीटंचाई आढावा बैठकीत पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधितावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी पंचायत समितीचे उपसभापती कल्याण खरात यांनी केली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईpanchayat samitiपंचायत समितीdroughtदुष्काळ