शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपतींचे विचार आत्मसात करणे हीच खरी शिवजयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:19 IST

आष्टी : प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर जीवनात शिवरायांच्या विचारांची अंमलबजावणी करावी लागेल आणि छत्रपतींचे विचार आत्मसात करणे ...

आष्टी : प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर जीवनात शिवरायांच्या विचारांची अंमलबजावणी करावी लागेल आणि छत्रपतींचे विचार आत्मसात करणे हीच खरी शिवजयंती आहे, असे मत शिवव्याख्याते धनंजय कंटुले यांनी व्यक्त केले.

परतूर तालुक्यातील पिंपळी धामणगाव येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात जे अद्वितीय आणि अनाकलनीय कार्य केले त्याचे एकमेव कारण म्हणजे सर्वसामान्य रयतेचे कल्याण हेच त्यांचे जीवनध्येय होते. हा विश्वास त्यांनी लोकांमध्ये निर्माण केला. आपणही आपल्या आयुष्यातील अमूल्य वेळ इतरांना नावे ठेवण्यात खर्च करण्यापेक्षा सकारात्मक कार्यात खर्च केला पाहिजे. तरच आपल्याला प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होता येईल, असे कंटुले यांनी सांगितले.

यावेळी सरपंच लताबाई शिर्के, उपसरपंच सुनीता पवार आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी कृष्णा निंबाळकर, आकाश जगताप, दादा शिंदे, सचिन वाहुळे, बाळू वाहुळे, गोकुळ पवार, हनुमान शिर्के, सोनू शिर्के, सिद्धेश्वर मोगरे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन प्रल्हाद वाहुळे यांनी तर आभार संतोष खंडागळे यांनी मानले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.