राज्य शासनाच्या विशेष निधीतून शहरातील प्रमुख मार्गांच्या केलेल्या काँक्रिटीकरणाची दक्षता व गुणनियंत्रक विभागाच्या पथकाने केलेली तपासणी संशयाच्या फे-यात सापडली आहे ...
३३ केव्ही उपकेंद्रात बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरासह तालुक्यातील १८ गावांना रात्रभर अंधाराचा सामना करावा लागला आहे. ...
धुरामुळे ग्रामीण महिलांनासुद्धा विविध आजाराला सामोरे जावे लागत होते. यासाठीच प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राबविण्यात आली. अंबड तालुक्यातील ३ हजार ६४० कुंटुबला या योजनेचा लाभ झाल्याने अनेक कुटुंबाना धुरापासून मुक्ती मिळाली आहे. ...
परतूर तालुक्यातील आष्टी येथे श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन अभियानांतर्गत कृषी माल प्रक्रिया उद्योग वसाहत उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यासह मराठवाड्याच्या कृषी उत्पादनास चालना मिळणार आहे. ...
भोकरदन-सिल्लोड मार्गावरील मालखेडा पाटीजवळ दुचाकी व पीकअप गाडीची धडक होऊन झालेल्या अपघातात एक तरुण ठार झाला. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. ...
जालना शहरातील ४२ झोपडपट्टीधारकांना लवकरच पीआर कार्ड मिळणार आहे. तसे निर्देश मुख्यमंत्र्यांचे अप्पर सचिव प्रवीण परदेशी यांनी संबंधित अधिका-यांना दिले आहेत. जिल्ह्यातील विविध विकासकामांचा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मंत्रालयात बुधवारी आढावा घेतला. य ...