शेतक-यांना उपयुक्त सुलभ तंत्रज्ञान निर्मितीला उद्योजकांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले. येथील कलश सीड्सच्या प्रांगणात आयोजित तीन दिवसीय रोटरी जालना एक्स्पोचे उद्घाटन शुक्रवारी मान्यवरांच्या उ ...
साखर कारखान्यामध्ये ऊस नेताना वजन मापामध्ये गडबडी करून तोलाई मारली जात असल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर साखर आयुक्तांनी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक स्थापन करण्याचे आदेश दिले ...
जिल्ह्यातील महत्त्वाचा आणि वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरत असलेल्या जालना-वडीगोद्री मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी ३३७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. असे असले तरी या भागाचे आ. नारायण कुचे यांनी आठवड्यापूर्वीच डागडुजीसाठी १५ कोटी रुपये राष्ट्रीय महामार्गाकडून मं ...
जालना येथील अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील ८ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. तथा अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम याला जिल्हा स ...
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग जालना जिल्ह्यातून जात असून, यासाठी २५ गावांतील जमीन संपादित करण्यात येत आहे. पैकी पाच गावांतील खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर २४ गावांतील प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. दरम्यान, बदनापूर तालुक्यातील गेवराई आणि अको ...