पालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याच्या उद्देशाने अनेक ठिकाणी दुकाने व गाळे बांधण्यात आले असून, नाममात्र दराने ते भाडेतत्त्वावर खाजगी व्यक्तींना देण्यात आले आहेत. मात्र, सुमारे बारा वर्षांपासून भाडे वसुलीच झालेली नसल्याने यावर पालिकेला पाणी सोडाव ...
अवैधपणे गोदावरीचे पात्र पोखरणाºया वाळूमाफियांनी पात्रात धिंगाणाच घातला. महसूल विभागाने अवैध वाळू उपशाविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईचा राग आल्याने वाळूमाफियांनी महसूलच्या पथकावर दगडफेक केली. बुधवारी सकाळी ही घटना घडली. तत्पूर्वी गेवराई तालुक्यातील सात ट ...
ग्रामसेविकेच्या मनमानी कारभाराला वैतागून चांदई एक्को येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला कुलूप ठोकले आहे. त्यामुळे अनेक कामे खोळंबली आहे. ग्रामसेविकेला कार्यमुक्त करेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ...
इतर जिल्ह्यात शिवशाही रस्त्यावर सुसाट धावत असताना जालनेकरांचा ‘शिवशाही’ प्रवास मात्र लांबणीवर पडला आहे. जालना जिल्ह्याला अद्यापही शिवशाही बस मिळाली नसल्याने जिल्ह्यातील प्रवासी आठ महिन्यांपासून शिवशाही बसची प्रतीक्षा करत आहे. ...
पालिकेने खेळाचे मैदान, माध्यमिक शाळा आणि उद्यानासाठी खाजगी मालकी असलेली सर्व्हे क्रमांक ४४६/२ मधील दहा एकर अकरा आर जमीन संपादित केली होती. यावर खाजगी व्यक्तीने कब्जा केला असल्याचे दिसून येते. ...
निकष डावलून करण्यात आलेल्या कामांमुळे सर्वसामान्यांच्या पैशाचा अपव्यय होत आहे. याची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी विशेष लेखा परीक्षण अधिका-यांकडे मंगळवारी केली ...
दारिद्र्य रेषेखालील कुुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅसची मोफत जोडणी देण्यासाठी केंद्रामार्फत उज्ज्वला गॅस योजना राबविण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २२ हजार ४३७ कुटुंबांना या योजनेअंतर्गत गॅस वाटप करण्यात आल्यामुळे या कुटुंबांना चुलीच्या धुरापासून मु ...