जालना जिल्ह्यात सौरऊर्जा निर्मितीचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक जमिनीचे सर्वेक्षण आठवडाभरात पूर्ण करावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी संबंधित अधिका-यांना दिले. ...
नंदूरबार येथील सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी निमा अरोरा यांची जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे. ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी घनसावंगी येथे येत असून त्यांच्या हस्ते शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ. हिकमत उढाण यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. ...
शेगाव ते पंढरपूर या दिंडी मार्गाला शेतकरी संघटनेचा विरोध नाही. मात्र, रस्त्यासाठी ज्या शेतक-यांच्या जमीन संपादित होणार आहेत, त्यांना योग्य मोबदला मिळावा; अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी परतूर येथे आयोजित मेळाव्यात व्यक्त क ...
नगरपालिकेच्या मालमत्ता कराच्या वसुलीचा आकडा वाढण्याऐवजी थकबाकी वाढत आहे. तब्बल साडेएकवीस कोटींवर गेलेला थकबाकीचा डोंगर सर करताना अधिकारी व कर्मचा-यांची दमछाक होत आहे. ...
केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने सादर केलेले बजेट फसवे असून, तरतूद नसताना अनेक घोषणा यात करण्यात आलेल्या आहे. हा प्रकार म्हणजे साखरेच्या पाकात बुडवलेले गाजर असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकार परिषदे ...
अनैतिक संबंधास नकार देणा-या २५ वर्षीय विवाहितेचा रिक्षा चालकाने गळा चिरुन निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी शहरातील पुष्पकनगर भागात उघडकीस आली. ...
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील नियोजित इंटरचेंज पॉइंट (चढ-उतार स्थळ) जामवाडी, गुंडेवाडी व तांदूळवाडी शिवारात प्रस्तावित असताना सदरील चढउतार स्थळ तेथून इतरत्र स्थलांतरित करण्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरु झाल्या आहेत. ...
उन्हाळा तोंडावर आला असताना जिल्ह्यातील अनेक गावांमधील पेयजल योजनेची कामे ठप्प आहेत. सिंचन आणि बांधकाम विभागाच्या अनेक कामांना ब्रे्रक लागला आहे. या तिन्ही विभागांत अधिकारी व कर्मचा-यांची एकूण ५७ पदे रिक्त आहेत. ...
महाराष्ट्राचे लोकनृत्य म्हणून ओळख असणारी लावणी मराठी मनांना किती वेड लावू शकते आणि ढोलकीच्या तालावर ठेका धरायला कशी भाग पाडते, याचे उदाहरण लोकमत सखी मंच आयोजित एकापेक्षा एक अप्सरा लावणी कार्यक्रमात पहायला मिळाले. ...