१५ फेब्रुवारी रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात सुमारे दीड हजार कार्यकर्त्यांचा सहभाग राहणार असल्याची माहिती काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया व माजी आ. कैलास गोरंट्याल ...
विना पाण्याची दारू पिण्याच्या कारणातून वाद झाल्याने परतूर तालुक्यातील वरफळ येथील ३८ वर्षीय व्यक्तीचा दैठणा (ता परतूर) शिवारात दारूच्या नशेत खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह खोदकाम सुरू असलेल्या विहरीत फेकल्याचे समोर आले आहे ...
एके काळी मल्लांसाठी प्रसिद्ध असलेल्या जालना शहराची ओळख आता फुटबॉल, बुद्धिबळ, खो-खो, कबड्डी, क्रिकेटपटूंचे शहर म्हणून होते आहे. राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू या शहराने व जिल्ह्याने दिले आहेत. ...
मंठा येथील गटविकास अधिकारी कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी तोडफोड केली.या प्रकारामुळे गटविकास अधिकारी कार्यालयात काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. ...
गतवर्षीचा अंबे बहर चांगला आल्याने मोसंबीचे उत्पादन दुपटीने वाढले आहे. बाजारात सुरुवातीलाच २० हजार रुपये प्रति टन दर मिळाला असून, तो ४० हजारांवर जाईल, असे व्यापा-यांनी सांगितले. ...
घनसावंगी तालुक्यातल्या भोगगाव येथील बारा शेतक-यांचा सुमारे २० एकरातील ऊस शुक्रवारी दुपारी भस्मसात झाला. उसाच्या शेतातून गेलेल्या विद्युत तारांमध्ये घर्षण झाल्यामुळे ही आग लागल्याचे शेतक-यांनी सांगितले. ...
मंठा तालुक्यात पाणीटंचाई असताना वारंवार मागणी करुनही त्याबाबत काहीच कारवाई झाली नाही. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आज सकाळी गटविकास अधिका-यांच्या कार्यालयात तोडफोड केली. ...