शेतक-यांनो धीर सोडू नका, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केले. जाफ्राबाद तालुक्यातील सातेफळ परिसराचा बुधवारी गारपीटग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर ते शेतक-यांशी संवाद साधत होते. ...
गारपिटीमुळे नुकसानीचे ४८ तासांत पंचनामे करण्याची घोषणा सरकारने केली. प्रत्यक्षात ७२ तास उलटूनही पंचनाम्यास अद्याप सुरुवातही नाही. सरकारने शेतक-यांचा अंत पाहू नये, असा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला. ...
शहराला पाणीपुरवठा करणा-या जायकवाडी-जालना योजनेवरील एअर व्हॉल्व्ह थेरगाव (ता.पाचोड) येथे मंगळवारी फुटला होता. पहाटे सहा वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आल्याचे पालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता संजय वाघमारे यांनी सांगितले. ...
वातावरणात झालेला बदल आणि गारपिटीमुळे लाल मिरची ओलसर झाल्याचे कारण पुढे करत व्यापा-यांनी मंगळवारी दहा ते बारा हजार रूपये क्विंटल विकल्या जाणा-या लाल मिरचीची साडेसात ते आठ हजार रूपयाने खरेदी केली. त्यामुळे शेतक-यांना प्रति क्विंटल दोन हजार रूपयांचा फटक ...
जालना शहर व जिल्ह्यातील सर्वच शिवमंदिरांमध्ये मंगळवारी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची सकाळपासूनच गर्दी दिसून आली. ग्रामीण भागातही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...