फळबाग, बियाणे उत्पादक, भाजीपाला आदी पिकांच्या वर्गवारीनुसारच गारपिटीने नुकसान झालेल्या शेतक-यांना भरपाई मिळावी, अशी आपली मागणी आहे. हा मुद्दा आपण आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी येथे सांगितले. ...
छत्रपती शिवाजी महाराज सर्व समाजाच्या हितासाठी लढले. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीने त्यांचे विचार आचरणात आणावेत, असे प्रतिपादन शिवव्याख्याते सुभान अली शेख यांनी केले. ...
अठरा लाखांचा वीजबिल भरणा थकल्याने महावितरणने मंठा शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा तीन दिवसांपासून ठप्प असून, नागरिकांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत. ...
अप्पर पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) डॉ. प्रज्ञा सुरवदे या वार्षिक तपासणीनिमित्त जालना जिल्हा दौ-यावर आहेत. गुरुवारी त्यांनी पोलीस मुख्यालयातील विविध विभागांच्या कामकाजाची तपासणी केली. ...
गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण झाल्याची पहिलीच वेळ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत असेल तरी जालना जिल्ह्यातील चित्र मात्र वेगळेच आहे ...
भाजपाने शेतकरी व सर्वसामान्यांचा अपेक्षाभंग केला असून प्रत्येक घटकाला फक्त काँग्रेस पक्षच न्याय देऊ शकतो, अशी सार्वत्रिक भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकांचे प्रश्न घेऊन सरकारविरोधात संघर्ष करण्याचे आवाहन विधानसभेचे विरोधी राधाकृष्ण विखे पाटील या ...
शेतक-यांनो धीर सोडू नका, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केले. जाफ्राबाद तालुक्यातील सातेफळ परिसराचा बुधवारी गारपीटग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर ते शेतक-यांशी संवाद साधत होते. ...