बुधवारी अक्षयतृतीयेनिमित्त परशुराम जयंती अत्यंत उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. सायंकाळी जुन्या जालन्यातील बालाजी मंदिरापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ...
कृषी उत्पन्न बाजार समितीत येणारी आंब्यांची आवक घटली आहे. परिणामी आंब्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने अक्षय्य तृतीयेला आंब्याची चव चाखणे सर्वसामान्यांना अवघड झाले आहे. ...
परतूर येथील बस आगाराला यावर्षी मार्च अखेर १९ लाखांचा तोटा आला असून, मार्ग तपासणी पथकाचे दुर्लक्ष व अवैध प्रवासी वाहतुकीने या आगाराचे उत्पन्न बुडाल्याचे दिसून येत आहे. ...
मुंबईत बुधवारी झालेल्या बैठकीत खरपुडी परिसरातील जागेवर शिक्कामोर्तब करीत सिडकोच्या प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वत: मान्यता दिली. ...
नॅशनल कोलेटर सर्व्हिसेस लिमीटेड (एन.सी.एम.एल) या मुंबई स्थित कंपनीचे आॅनलाईनचे सर्व्हरजळाल्याने तूर, हरभरा आदी शेतमालाचे आॅनलाईन नोंदणी तसेच खरेदी विक्रीचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. ...
मागील वर्षी शेततळ्यांची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. परंतु शेततळ्यावर अस्तरीकरण (पन्नीसाठी) करण्यासाठी अनुदानच मिळत नसल्याने शेतकरी कृषी विभागात चकरा मारत आहेत. तर निधी उपलब्ध नसल्यामुळे चारशे प्रकरणे प्रलंबित असल्याचे कृषी विभागातील अधिकारी सांगत ...
स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी अंतर्गत जालना शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी नगरविकास विभागाने १६ कोटी ५२ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे शहरातील कचºयाचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार असून, सामनगाव येथील रखडलेला घनकचरा प् ...
राजपूत गल्ली भागातील हातपंप दुुरुस्त करण्यात आले असून, कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याची समस्या सोडविण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी गंगाधर इरलोड यांनी मंगळवारी दिली. लोकमतने या विषयी वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत ही कार्यवाही करण्यात आली ...