आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजप सोबत राहावे म्हणून आपण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले आहे. त्यांनी देखील याबाबत सकारत्मकता दाखवून आपण स्वत: शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्याशी संपर्क करणार असल्याची माहिती माझ्याजवळ दिली आहे ...
अनेक जलप्रकल्पांनी तळ गाठल्याने आगामी कालावधीतही चांगल्या, सातत्यपूर्ण, सर्वदूर पावसाची गरज आहे, अन्यथा काही गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ...
अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याच्या प्रकरणात आ.नारायण कुचे यांनी पोलीस निरीक्षकांशी मोबाईलवरून संपर्क साधला. यावेळी अर्वाच्य भाषेचा वापर आमदारांकडून करण्यात आरोप पोलिसांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ...
घनसावंगी तालुक्यातील भादली येथे सकाळी नऊ वाजेच्या सुमारास वैष्णवी गोपीनाथ बिडवे वय १७ वर्षे हिचा पाण्यात बुडून मुत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली ...
गेवराई बाजार ते ढासला रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी छावा संघटना व ग्रामस्थांच्या वतीने सोमवारी जालना-औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेंदरी बोंड अळीने गेल्यावर्षी शेतक-यांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणा-या कपाशीवर मोठा हल्ला चढवत हैराण केले होते. त्यामुळे यंदा खरिपात शेतकरी कपाशीच्या बीटी बियाणांकडे वळणार नाही, असे बोलले जात होते. मात्र, बाजारात फेरफ ...
भोकरदन : शनिवारी वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरंबद केले होते. या बिबट्याने परिसरातील दोन जणांवर हल्ला करून जखमी केले होते या बिबट्याला जंगलामध्ये सोडण्यात आले. ...
अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव परिसरातील डाव्या कालव्यात एका अनओळखी युवकाचा (वय २५) धडापासून शीर वेगळे केलेला मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ...
जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल रविवारी आॅनलाइन जाहीर करण्यात आला. त्यात येथील डॉ. मनोज तवरावाला यांचा मुलगा पार्थ तवरावालाने देशातून ५७९ रँक तर सीए अंबेश बियाणी यांचा मुलगा सिध्देश बियाणी याने ८२९ रँक मिळवून यश संपादन केले आहे. ...