केवळ डॉक्टर, इंजिनिअर केले म्हणजेच करिअर चांगले झाले, असे नाही. विद्यार्थ्यांनी त्यांना ज्या क्षेत्रात आवड आहे, त्यात झोकून देऊन परिश्रम केल्यास त्यातून ते यशस्वी नागरिक होऊ शकतात, असे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक अविनाश धर्माधिकारी यांनी केल ...
नसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील जिल्ह्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत पीकविमा वाटप होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी बँकेला कुलूप ठोकले. ...
वर्षभरात जालना जिल्ह्यातील जवळपास सात हजार लहानमोठ्या व्यापाऱ्यांनी जीएसीटीचा नोंदणी क्रमांक घेतला आहे. राज्याच्या कक्षेत येणा-या विभागाअंतर्गत तीन जिल्ह्यात करविवरणपत्र भरण्यात जालन्याने आघाडी घेतली आहे. ...
पुर्णा नदी पात्रात भरदिवसा वाळूचा अवैध उपसा करुन वाहतूक सुरु आहे़ पंरतु याकडे महसूल आणि पोलीस खात्याचे सोयस्कर दुर्लक्ष दिसत आहे़ वाळू उपसामुळे नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहेत. ...
घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकत ५३० शेतकऱ्यांनी १६ लाख १५ हजार ५३० रूपयांचा मोसंबी या फळपिकाचा विमा भरणा केल्याची माहिती बँकेचे एस.सी. शरणागत यांनी दिली. ...
रतूर रेल्वे स्थानका समोर पाच ते सहा दिवसापासून ‘बेवारस’मारूती सुझूकी कार उभी असून, आतमध्ये काठया, चाकू, कमरेचा बेल्ट व गोठलेल्या रक्ताचे डाग दिसत असल्याने ही गाडी खून प्रकरणात वापरण्यात आली असल्याचा संशय व्यक्त होत आहे. ...
शेतकऱ्यांच्या गरजा आणि भौगोलिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन कृषी विभागाने कृषी विकासाच्या योजना अधिक प्रभावीपणे राबवाव्यात असे निर्देश पालकमंत्री लोणीकर यांनी रविवारी मंठा येथे आयोजित आढावा बैठकीत दिले ...
नदीपात्रात वाहून आलेले पाणी शहराला पिण्यासाठी सोडण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली होती. या बाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच तहसीलदार जे.डी. वळवी यांनी शनिवारी नदीपात्रातील साचलेल्या पाण्याची पाहणी केली. ...