राज्य उत्पादन शुल्क आणि घनसावंगी पोलीसांच्या तीन पथकाने शिवणगाव, धामणगाव येथे अचानक धाडी टाकून एकावर कारवाई करण्यात आल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. परंतु ठोस कारवाई न झाल्याने राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. ...
शेतकऱ्यांना पीककर्ज देताना ज्या बँका हात आखडता घेतली अशा बँकेतील ठेवी काढून घेण्यास आम्ही मागे-पुढे पाहणार नसल्याचा इशारावजा दम परिवहन मंत्री तथा छत्रपती शिवाजी महाराज कर्ज वाटप समन्वय समितीचे सदस्य दिवाकर रावते यांनी बँकेच्या अधिका-यांना गुरूवारी दि ...
बँके च्या आडमुठ्या धोरणाने शेतकरी अडचणीत सापडला असून, या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश कुमार जेथलिया यांनी केली आहे. ...
कर्जत खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना गुरूवारी अटक करण्यात आली. त्यांना अंबड येथील न्यायालयात हजर केले असता ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ...
मित्राची वाढदिवसाची पार्टी करुन पायी निघालेल्या दोघांवर प्रितीसुधानगर येथील गेट ३ जवळ गुरुवारी रात्री आठ वाजता अज्ञाताने हल्ला केला. हल्लेखोराने अनिल क-हाळे (१९, रा. नळगल्ली, नवीन जालना) याला भोसकले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला, ...
कर्जत येथील एका १७ वर्षाच्या मुलासोबत विहिवाता पळून गेल्याचा राग मनात धरून त्या युवकाचा काटा काढण्यात आला. जबर मारहाण केल्याने जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू औरंगाबाद येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच झाल्याचे घाटीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ...
ग्रामीण रूग्णालयात नाजमाबी मुजाहेद पठाण या महिलेला प्रसुतीच्या वेदना तीव्र होत असल्याने उपचारासाठी २५ जून रोजी दाखल करण्यात आले होते. मात्र, वेळेत रूग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातच बाळ दगावल्याची तक्रार महिलेचे पती मुजाहेद समशेरखान पठाण यांनी जि. प. च ...
भाजपाचे प्रदेश अध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा विभागीय मेळाव्याचे आयोजन करून शिवसेना एक प्रकारे शक्तिप्रदर्शन करत असल्याचे दिसून येत आहे. ...
वीज वितरण कंपनीच्या विरोधात आंदोलना दरम्यान शेतकऱ्याचा जो मृत्यू झाला, त्या प्रकरणात वीज वितरण कंपनी विरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. तसेच वीज वितरणच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयास गुरूवारी कुलूप ठोकण ...
प्लास्टिक बंदी लागू होऊन पाच दिवस लोटले आहेत. असे असतानाच बुधवारी पालिकेचे भरारी पथक आळस झटकून कामाला लागले. दिवसभर बाजारपेठेत फिरून त्यांनी दहा क्विंटल प्लास्टिकचे सािहत्य जप्त करत, सात व्यापाऱ्यां कडून ४५ हजारांचा दंड वसूल केला. ...