शासकीय तंत्रनिकेतनच्या प्र्रवेशाच्यावेळीच जात वैधता प्रमाणपपत्र जोडणे बंधनकारक करण्यात आल्याने प्रवेशावर त्याचा विपरित परिणाम झाला होता. ही बाब लक्षात घेऊन शासनाने यात महत्त्वाचा निर्णय घेतला. दरम्यान यामुळे आता लांबलेल्या प्रवेशांना गती मिळणार आहे. ...
जाफराबाद - भोकरदन मार्गावरील कोल्हापूर पाटी जवळ सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास बस आणि टँकर यांच्यात अपघात होऊन १२ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. ...
घनसावंगी तालुक्यातील घनसावंगीसह परिसरातील कुंभार पिंपळगाव, गोपीचंद नगर तांडा, चिंचोली आदी ठिकाणी राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने सोमवारी धाडी टाकून पाच जणांना ताब्यात घेतले. यावेळी साडेसात हजार रूपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. ...
जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी सहा तालुक्यात पावसाचे दमदार पुनरागमन झाले आहे. भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यावर मात्र, अवकृनपा राहिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ...
नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील केजीएस या खासगी साखर कारखान्यात जालन्यातील डॉ. संजय राख यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून कोट्यवधी रूपयांचे कर्ज उचलण्यात आले असून, या प्रकरणी डॉ. राख यांनी संबंधित कारखान्याच्या संचालकासह व्यवस्थापकीय संचालकाविरूध्द फसवणुक ...
शहरातील सर्वे १७१ मधील भूखंडातील १ ते १० चे वाढीव क्षेत्राबाबत मंजूर झालेले सुधारित अभिन्यास तातडीने रद्द करण्यात यावे या व अन्य मागण्यासाठी महेश महाजन यांनी गुुरुवारपासून नगर पालिकेसमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. ...
अंबड तालुक्यातील वाळकेश्वर गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू तस्करांविरूध्द कारवाई करण्यासाठी शनिवारी गेलेल्या पथकाला ३७ जणांच्या टोळक्याने शिवीगाळ करत नायब तहसीलदाराला लाथा-बुक्याने मारहाण केली. ...
राज्य सरकारच्या तेरा कोटी वृक्ष लागवड मोहीमे अंतर्गत जालना जिल्ह्याला ३७ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिलेले आहे. गेल्या आठवडाभरात जालना जिल्ह्यात साडेतीन लाख रोपांची लागवड करण्यात आल्याची माहिती वन विभागाचे एकनाथ कान्हेरे यांनी दिली. ...
जिल्हाभरातील अन्न व्यावसायिकांना परवाने घेणे बंधकारक असून, त्यांनी त्वरित परवाने घ्यावे, अन्यथा त्यांच्यावर कारवा ई करण्यात येईल, अशी माहिती अन्न औषधी प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी लोकमतला दिली. ...
जालना पालिकेतील चार अभियंते आणि एका प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली होऊन आता आठ दिवस लोटले आहेत. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक न झाल्याने पालिकेतील प्रशासकीय कामकाज ढासळले आहे. ...