सरकारतर्फे दिलेल्या आश्वासनास उपोषणकर्ते भगवान(आबा )भोजने, भगवान आसाराम भोजने आणि देवलाल शिवाजी मंडलिक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत उपोषण मागे घेतले. ...
जिल्हाधिकाऱ्यांनी संवेदनशीलपणे हा विषय हाताळणे गरजेचे होते.मात्र त्यांनी हेतूपूरस्पर समाजाच्या भावनांकडे दुर्लक्ष केले असा आरोप पडळकरांनी केला आहे. ...