नसावंगी तालुक्यातील राजाटाकळी येथे सोमवारी रात्री पाच ठिकाणी चोरी तर चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न करण्यात आला. या घटनामुळे येथील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. ...
शेतीला पुरक उद्योग म्हणून दुग्ध व्यवसाय आणि अन्य पशु पालन व्यवसायातून मोठा हातभार लागू शकतो या उद्देशाने जालन्यात लवकरच राष्ट्रीय पातळीवरील पशु, पक्षी प्रदर्शन भरविण्या संदर्भात मुंबईत मंगळवारी आढावा बैठक झाल्याची माहिती पशु संवर्धन राज्यमंत्री अर्जु ...
तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचे अनुदान मिळाले नाही. हा प्रकार गटविकास अधिका-यांच्या चुकीमुळे झाला असून, त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीवरुन तसेच आरोग्य अधिकारी अमोल गिते यांनी १ कोटी ४६ लाखांचा घोटाळा केल्याचा आरोप करुन चौकशीच्या मा ...
सतत दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या मराठवाड्यात इतर नद्यांच्या खोऱ्यातील पाणी वळविण्यासाठी प्रस्तावित नदी जोड प्रकल्पाच्या दिशेने अखेर एक पाऊल पुढे पडले आहे. ...
तालुक्यातील हसणाबाद परिसरातील खडकी ते जवखेडा रस्त्यावरील अवैधरीत्या साठा केलेल्या दहा वाळू साठ्यावर सोमवारी छापा मारून ४८० ब्रास वाळूचा साठा जप्त केला आहे़ ही कारवाई महसूल आणि पोलीस प्रशासनाने केल्याचे सांगण्यात आले. ...
दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीमुळेच भारत आज तंत्रज्ञानात अग्रेसर असल्याचे प्रतिपादन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी सोमवारी जालना शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. ...
जालना जिल्ह्यात बोंड अळीच्या हल्लयाने हैराण शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आता तालुका निहाय शास्त्रज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या संदर्भातील निर्णय जिल्हास्तरीय आढावा बैठकीत घेण्यात आल्याची माहिती कृषी अधीक्षक विजय माईनकर यांनी दिली. ...