दूध संकलनाच्या मुद्यावरून जो पेच निर्माण झाला होता, त्या संदर्भात लोकमतमधून शुक्रवारी वृत्त प्रसिध्द करताच यंत्रणेने खुलासा केला आहे. त्यानुसार आता ज्या संस्थांकडे केवळ शंभर लिटर दूध संकलनाची मर्यादा आहे, ती त्यांना वाढवून हवी असल्यास त्यांनी तशी लेख ...
वीजवितरण कंपनीकडून नादूरूस्त ट्रान्सफार्मर देताना दुजाभाव केला जात असल्याचा आरोप जिल्ह्यातील शेतक-यांनी केला आहे. या संदर्भात जिल्हाधिका-यांना निवेदन दिले असून, यात वानडगाव, देळेगव्हाण, कडेगाव या गावातील संतप्त शेतक-यांनी हे निवेदन देतानाच आत्म दहनाच ...
नियम पायदळी तुडवत वाहने पळविणाऱ्यांना शहर वाहतूक पोलीसांनी चांगलाच दणका दिला आहे. जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयातंर्गत ११ हजार ९७० वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करून २५ लाख ८७ हजार १०० रुपये दंड वसूल केला. ...
जालना तालुक्यातील रामनगर महसूल मंडळातील हडप येथे सोयाबीन आणि सोमनाथ येथे उडीद पीक कापणी प्रयोगाला स्वत: तालुका कृषी अधिकारी ए.टी. सुखदेवे यांनी उपस्थिती राहून प्रात्यक्षिक करून घेतले. ...
दूग्ध विकास विभागाकडून दूध सहकारी संस्थांना केवळ शंभर लीटरच दूध खरेदी करण्याचे निर्देश दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याचा मोठा फटका दूध संकलन करणाऱ्या सहकारी संस्थांना बसला आहे. गेल्या आठवड्यात औरंगाबाद येथील दूग्ध विकास विभागाकडून हे पत्र जालन्यातील ...
गेल्या महिनाभरपासून पाणीटंचाईच्या झळांनी भोकरदन शहरातील नागरिक हवालदिल झाले होते. कमी पावसामुळे यंदा शहरातील हातपंपही आटले असून, सर्व भिस्त ही टँकरवर राहणार आहे. भोकरदन शहरासाठी दहा टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा म्हणून नगराध्यक्षा मंजूषा देशमुख यांनी प ...
गेल्या दोन महिन्यांपाासून बिबट्याच्या भीतीने परिसरातील नागरिक हवालदिल झाले आहेत. दरम्यान गुरूवारी हा बिबट्या राणीउंचेगाव तसेच अंबड तालुक्यातील शहापूर येथे दिसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावर लगेचच वनविभागाने खबरदारी घेत शार्प शुटरसह वैद्यकीय पथक और ...