मुलांनी चिडवल्याचा राग अनावर झाल्याने युवकाने महाविद्यालयाच्या इमारतीवर जाऊन माझी काही चूक नाही...माझे म्हणणे ऐका नसता येथून उडी घेईल, असे म्हणत महाविद्यालय परिसरात खळबळ उडवून दिल्याची घटना सोमवारी अंबड येथील एका महाविद्यालयात घडली. ...
निसर्गाच्या अवकृपेमुळे आपणा सर्वांना भीषण पाणीटंचाईचा मुकाबला करावा लागणार आहे. टंचाईच्या अनुषंगाने पिण्यासाठी पाणी व मजुरांच्या हाताला काम या बाबींचे सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले. ...
सततच्या दुष्काळाचा गवगवा न करता पाण्याचे योग्य नियोजन करुन जालना तालुक्यातील खणेपुरी येथील शेतकरी पांडुरंग बाबर यांनी एक एकर पपई लागवडीतून भरघोस उत्पन्न काढून निव्वळ तीन लाख रुपयांचा नफा मिळविला ...
जाफराबाद तालुक्यांतील माहोरा येथील ग्रामपंचायतकडून रांची (झारखंड ) येथे पार पडलेल्या शालेय राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातील करण साळोकने सुवर्णपदक मिळविले आहे. ...