घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव परिसरात दुष्काळी परिस्थिमुळे मजुरांना रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे परिसरामधील १५० कुटुंबे कामासाठी स्थलांतरित झाली आहेत. ...
गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर आणि त्यांचे सहकारी हे जालन्यातील शिकलकरी मोहल्याल आरोपींचा शोध घेण्यासाठी गेले होते. तेजसिंग नरसिंग बावरी आणि त्याचे वडील नरसिंग बावरी यांनी गौर यांच्यावर हल्ला केला. ...
अंबड तालुक्यातील ईश्वरनगर तांडा येथे रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी महिला पोलीस कर्मचा-याच्या घरात डल्ला मारत सोन्याच्या दागिन्यांसह ६९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ...
जालना जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकसंवाद कार्यक्रमातून संवाद साधून शासनाकडून मिळालेल्या लाभाबाबत विचारपूस केली ...