जालन्यात सोमवारी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक होऊ घातली आहे. ही बैठक जालन्यात आयोजित करून एक प्रकारे भाजपचे प्रदेशाध्क्ष खा. राववसाहेब दानवेंचे यांचे शक्तिप्रदर्शनच असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सेनेसोबत युती व्हावी ही आमची इच्छा आहे, परंतु सेनेने युती न केल्यास आम्ही ४८ जागांवर स्वतंत्र लढण्याची तयारी केली आहे. ...
वसाने दिलेली ओढ व तीव्र पाणीटंचाईमुळे शेतातील कामे थांबली असतानाच, आता मनरेगांतर्गत (महात्मा गांधी रोजगार हमी) जिल्हाभर सुरू असलेल्या कामांवर मजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ...
उर्दू माध्यमाच्या शाळेतील पहिली ते पाचवीपर्यंतच्या ज्या विद्यार्थ्यांना उर्दू भाषा बोलता येत नाही. ते विद्यार्थी आता ९० दिवसात परिपूर्ण उर्दू भाषा बोलणार आहेत. ...
दुपारी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात एका शेतकऱ्याने त्यांच्या मागणीसाठी शुक्रवारी विष प्राशन केल्याची घटना घडली. त्यानंतर पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जालन्यात होणा-या भाजपच्या बैठकी निमित्त येणा-या महत्वाच्या व्यक्तींची सुरक ...
जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरविल्याने जलाशय भरलीच नव्हती. परंतु जे काही थोडेफार पाणी होते ते देखील आता आटू लागले आहे. हे पाणी आटण्यामागे कमी पावसासह बाष्पीभवन हा ही एक मोठा घटक असल्याचे सांगण्यात आले. ...