प. पू. गुरु गणेशलालजी म. सा. यांच्या पदस्पर्शाने जालना पावन भूमी झालेली असून, तिचा आदर करून गुरूगणेश महाराजांनी घालून दिलेल्या तत्त्वज्ञानाचे प्रत्यक्ष जीवनात आचरण करण्याची गरज डॉ. प. पू. श्री प्रतिभाजी म. सा. यांनी बोलून दाखविली. ...
गेल्या सहा महिन्यांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकरांमधून अडवा विस्तवही जात नव्हता, परंतु रविवारी हे दोघेजण युती धर्म पाळतांना दिसून आले. ही दानवे आणि खोतकरांमधील शस्त्रसंधी म्हणावी की, आगामी लोकसभा निवडणुकीत ...
प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले. उच्च शिक्षणही शहरातच झाले. त्यामुळे शेळी-मेंढी यांच्याशी माझा संबंध आला नाही. बीएस्सी. अॅग्री करताना शेतक-याच्या घरी सहा महिने राहावे लागते. ...
मराठवाडा कमी पावसाचा प्रदेश. त्यात गेल्या वर्षापासून या विभागाला दुष्काळ सातत्याने घेरतो आहे. त्यातून येणारी नापिकी आणि वाढणारे कर्ज अशा गुंत्यात अडकलेल्या शेतक-यांना महा पशुधन प्रदर्शनाने समृद्धी आणि उत्कर्षासाठी धवल मार्ग दाखविला. ...