भाजपचे खा. रावसाहेब दानवे यांनी विकास करतांना तो केवळ स्वत:च्या परिवाराचा केला आहे , असा गंभीर आरोप काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार विलास औताडे यांनी शनिवारी येथे पक्षाच्या बैठकीत केला. ...
गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबादच्या उमेदवारीवर चर्चा सुरू होत्या. तसेच शिवसेनेचे बंडखोर आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या नावाची देखील चर्चा होती. परंतु औरंगाबादमधून काँग्रेसकडून सुभाष झांबड यांचे नाव जाहीर झाल्यानंतर हर्षवर्धन यांच्या उमेदवारीच्या चर्चा ...
मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात पशुगणना करण्याचे काम पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात येत आहे. यासाठी ३१ मार्चपर्यंत डेडलाइन देण्यात आली होती. परंतु, सध्या केवळ ३४ टक्केच पशूंची गणना झालेली आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भोलखेडा चेकपोस्ट येथे सिल्लोडहून भोकरदनकडे जाणाऱ्या कारमध्ये ३५ लाख रुपये मिळून आले. परंतु, कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर हे पैसे परत करण्यात आले. ...
र्ती येथील शेतमजूर आसाराम बालकिसन सोळंके (वय ५०) यांचा १५ मार्चला मूर्ती परिसरात मृतदेह आढळला होता. ते १३ मार्चला घरातून शेतात जाण्यासाठी म्हणून बाहेर पडले होते. त्यांच्या मृतदेहाशेजारी दोन कोयते सापडल्याने हा खून असावा, हे जवळपास निश्चित होते. ...