खास प्रचारासाठी खादीचे कपडे खरेदी करण्यासाठी उमेदवार, युवा कार्यकर्ते गर्दी करत असल्याचे बाजारात दिसून आले. ...
शुक्रवारी महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून सुरळीत पाणी पुरवठा करण्याची मागणी केली. ...
कवी सौमित्र उर्फ किशोर कदम यांना यंदाचा राय हरिश्चंद्र साहनी दु:खी काव्य पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. ...
पाडव्याच्या दिवशी सोने खरेदीला प्रोत्साहन मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
आपल्या देशाचे 42 अतिरेकी मारले गेल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. ...
शपथपत्रात नमूद माहिती बाबत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही; निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण ...
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ८ एप्रिल आहे. ...
निजामाच्या गुलामगिरीतून आणि रझाकाराच्या अत्याचारातून मुक्त झाल्याचा आनंद मराठवाड्यातील जनतेला इतका झाला होता की, त्यांनी वाजत, गाजत जाऊन सरदार पटेलांच्या काँगे्रसला मतदान केले. हा सिलसिला १९५२ ते १९६७ च्या लोकसभेपर्यंत चालूच होता... ...
दिवसेंदिवस उन्हाची तिव्रता वाढत असल्याने फुलेही कासावीस झाली असून ‘फुलशेती’ अडचणीत आली आहे. ...
मतदार हेल्पलाईनवर ४५ दिवसात १६३० कॉल्स्ची नोंद झाली असून कॉल करणाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली आहेत. ...