शेतकरी आत्महत्या वाढण्यामागे आर्थिक हतबलता हे कारण आहे, परंतु यावर उपाय असून, तो थोडा संयमी उपाय म्हणजेच नैसर्गिक शेती हाच असल्याचा दावा झिरो बजेट शेतीचे प्रणेते पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी केला. ...
शेंद्रा एमआयडीसीतून येणारे पाणी जालन्यात अत्यल्प देण्यात येत असून, बीयरच्या कंपन्यांना मात्र, ऐन दुष्काळातही मुबलक पाणीपुरवठा होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
जालना लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडून जोरदार तयारी सुरु आहे. उमेदवार, कार्यकर्त्यांकडून गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी संपूर्ण मतदारसंघात भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत ...
आगामी लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रावर मॉकपोल घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ५० मॉकपोल घ्यावे लागणार असून, यासाठी सकाळी ६.३० वाजता मतदान केंद्र सुरू करावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. ...
जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, या परिस्थिती अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचा आढावा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांनी स्थायी समितीच्या सभेत घेतला. परंतु, सदस्यांसह सभापतींनी सभेला दांडी मारल्याने गणपूर्ती अभावी सभा तहकूब क ...
घनसावंगी तालुक्यातील खालापुरी येथील युवक नाथा तेलंग यांच्या खून प्रकरणातील चार संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी मोठ्या शिताफिने पकडून जेरबंद केले. ...