निजामाच्या गुलामगिरीतून आणि रझाकाराच्या अत्याचारातून मुक्त झाल्याचा आनंद मराठवाड्यातील जनतेला इतका झाला होता की, त्यांनी वाजत, गाजत जाऊन सरदार पटेलांच्या काँगे्रसला मतदान केले. हा सिलसिला १९५२ ते १९६७ च्या लोकसभेपर्यंत चालूच होता... ...
लोकसभेच्या अनुषंगाने जिल्हा माहिती कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या माध्यम कक्षास गुरूवारी निवडणूक निरीक्षक अब्दुल समद यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. ...