गांधीनगर, वाल्मीकनगर, रामनगरमध्ये पाणी टंचाई असल्याने संतप्त नागरिकांनी शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करुन पाणी समस्या सोडविण्याची मागणी केली. ...
घनसावंगी तालुक्यातील निपाणी पिंपळगाव येथील सुदामती गंगाधर मिठे (वय ३५) या गुरूवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास गावातील विहिरीवर पाणी भरत असताना, पाण्यासाठी झालेल्या गर्दीमूळे त्या विहिरीत पडल्याने त्यांच्या मेंदूला मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. ...
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या वतीने दरवर्षी कवि धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘रत्नाकर राज्य काव्य पुरस्कार’ उत्कृष्ट काव्यसंग्रहाला दिला जातो. डॉ. रफिक सूरज यांच्या निवड समितीने २०१८ मध्ये प्रकाशित झालेल्या कविता संग्रह ...
मंठा, परतूर, सेलू या तिन्ही तालुक्यांमध्ये असलेल्या निम्न दुधना प्रकल्पातून १५ मे पासून पाणी सोडण्यात येणार होते. परंतु हे पाणी सोडू नये म्हणून शुक्रवारी चार युवकांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. ...