निम्न दुधना प्रकल्पातील पाणी परभणीकडे सोडू नये म्हणून विरोध वाढू लागला असून, एका शिष्टमंडळाने थेट जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. ...
शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून राज्य सरकारने जालना पालिकेला १५० कोटी रूपये देऊ केले होते. त्यातून संबंधित कंपनीने आधी ९ जलकुंभ बांधणे आवश्यक असताना, आधी शहरातून पाईपलाइन टाकली. ...
शहरातील कचेरी रोड परिसरातील रोहिलगल्ली शनिमंदीर परिसरात मागील पंचवीस दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने संतप्त नागरिकनी शुक्रवारी सायंकाळी शनिमंदीर परिसरात रास्तारोको आंदोलन करुन पाणी देण्याची मागणी केली. ...
जाफराबाद शहराचा पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी महिन्या काठी एकदा मिळत आहे. असे असतांना जाफराबाद नगर पंचायतीने जिल्हाधिका-यांकडे दोन महिन्यापूर्वी २२ लाखांच्या तात्पुरत्या नळ योजनेचा प्रस्ताव पाठवला होता. ...
राज्य सरकारने मराठा समाजाला एसईबीसी या प्रवर्गा अंतर्गत आरक्षण लागू केले आहे. असे असताना वैद्यकीय प्रवेशाबाबत मात्र, या आरक्षणाचा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लाभ होत नाही. यामुळे राज्य सरकारने तातडीने अध्यादेश काढावा, अशा आशयाची मागणी करण्यात आली ...
मराठवाड्यासह जालना जिल्ह्याची दुष्काळी परिस्थितीची दाहकता लक्षात घेता, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची आ. राजेश टोपे मुंबईत भेट घेऊन दुष्काळाची भयावह परिस्थिती लक्षात आणून दिली. ...
आपला पोटचा मुलगा चारचौघात आपला अपमान करायचा, तसेच कर्ज चुकवण्यासाठी घर विक्री करण्यास विरोध करायचा यामुळे याचा राग मनात धरुन दारुच्या व्यसनी गेलेले वडील हनुमान कुरधने यांनी मुलगा संतोष याचा (वय २२) झोपेत असतानाच त्याच्यावर लोखंडी गजाने अनेक वार करुन ...