रेल्वेस्थानक, अंबड चौफुली, शिवाजी पुतळा या रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था आहे. त्यामुळे या रस्त्यांचे भाग्य कधी उजळणार ? असा प्रश्न उद्भवत आहे. ...
लना जिल्हा तीव्र दुष्काळाने होरपळला असून या दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी जालना शहरातील सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्ती यांच्या मदतीने ‘मुकाबला दुष्काळाचा’ ही मोहीम सुरु केली. ...
शहरातील मोंढा मार्गावर असलेल्या शिक्षक कॉलनीतील एका शिक्षकाचे घर फोडून चोरट्यांनी ४० हजार रोख आणि १५ हजारांचे दागिने असा ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शनिवारी रात्री घडली ...
वाढत्या उन्हात व पाणी टंचाईच्या काळात फळबागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असून, अहोरात्र जागरण करून झाडांना पाणी देण्याचे काम शेतकरी करीत आहेत. ...
वय कमी असल्याने पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून गर्भपात करण्यास भाग पाडून इतर दोन जणांसोबत अनैतिक संबंध ठेवण्यास प्रोत्साहन दिल्याची घटना भोकरदन तालुक्यातील तपोवन तांडा येथे उघडकीस आली. ...
ग्रामीण भागातील विकास कामांसाठी शासनाकडून जिल्हा परिषदेला सन २०१७-१८ या वर्षांसाठी आलेला जवळपास १६ कोटी ५० लाख रुपयांचा निधी अखर्चित राहिल्याने तो शासन तिजोरीत परत पाठविण्यात आला असल्याची माहिती वित्त विभागाकडून देण्यात आली आहे. ...